शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

माना टेकडी परिसरात वाघ-बिबट्याचा संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 05:00 IST

चंद्र्रपूर शहरालगत जंगल असल्याने अनेकदा मध्यवस्तीत वन्यप्राणी शिरण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यातून मनुष्य व वन्यप्राणी संघर्ष निर्माण होण्याचा धोका आहे. शहरालगत असलेल्या माना टेकडी भागात वेकोलिने ढिगारे आहेत. या ढिगाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर झूडपे वाढल्याने येथे जंगल निर्माण झाले आहे. त्यामूळे आता येथे वन्य प्राण्यांनी आश्रय घेतल्याचे दिसून येत आहे. हे वन्यप्राणी शहरात घूसल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो.

ठळक मुद्देशेतकऱ्याला भरपाई द्यावी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहराला लगतच्या माना टेकडी परिसरात काही दिवसांपासून वाघबिबट्याचा संचार सुरू असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.गुरूवारी बिबट्याने बैलावर हल्ला केल्याची घटना घडली. त्यामुळे या परिसरातील झुडपे कापावे आणि पथदिवे लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वाघाने बैलावर हल्ला केल्याची माहिती मिळताच बुधवारी आमदार किशोर जोरगेवार, वेकोलि व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी केली. चंद्र्रपूर शहरालगत जंगल असल्याने अनेकदा मध्यवस्तीत वन्यप्राणी शिरण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यातून मनुष्य व वन्यप्राणी संघर्ष निर्माण होण्याचा धोका आहे. शहरालगत असलेल्या माना टेकडी भागात वेकोलिने ढिगारे आहेत. या ढिगाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर झूडपे वाढल्याने येथे जंगल निर्माण झाले आहे. त्यामूळे आता येथे वन्य प्राण्यांनी आश्रय घेतल्याचे दिसून येत आहे. हे वन्यप्राणी शहरात घूसल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो.गुरूवारी शेतकरी पोळे यांच्या बैलावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात सदर बैल जखमी झाला. शेतकºयांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर विभागीय वन अधिकारी अशोक सोनकुसरे, वनक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर, सहायक वनसंरक्षक श्रीनिवास लखमावार, वेकोलिचे क्षेत्रीय व्यवस्थापक हलदर आदींनी माना टेकडी परिसराची पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या परिसरात नागरिकांनी शेतीची कामे करताना खबरदारी घ्यावे, असे आवाहन केले. संभाव्य धोका टाळण्यासाठी परिसरातील झूडपी झाडे तोडून पथदिवे लावण्याचे काम केले जाणार आहे.शेतकऱ्याला भरपाई द्यावीवेकोलिच्या ढिगाऱ्यांमुळे माना टेकडीवर झुडपी जंगल वाढले. वन्य प्राण्यांकडून पाळीव जनावरांवर हल्ले होण्याच्या घटना सतत वाढत आहेत. गतवर्षीही अशा घटना घडल्या होत्या. त्यामुळे वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली.

टॅग्स :Tigerवाघleopardबिबट्या