शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

ग्रामीण भागात हागणदारीमुक्तचे तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:28 IST

मात्र या मोहिमेला ग्रामीण भागात गालबोट लागले असून हागणदारीमुक्त गाव योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. गावाच्या सुरूवातीला व शेवटी मुख्य ...

मात्र या मोहिमेला ग्रामीण भागात गालबोट लागले असून हागणदारीमुक्त गाव योजनेचे तीनतेरा वाजले आहेत.

गावाच्या सुरूवातीला व शेवटी मुख्य रस्तावर दुर्गंधीचे साम्राज्य असल्याने प्रतिष्ठितांना मुख्य रस्तावरुन चालणे कठीण होत आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करुन निर्मल ग्राम मोहीम राबवली. लाखो रुपयांची बक्षिसेही गावांना दिली गेली. मात्र बक्षीस पात्र गावातही चित्र वेगळे नाही.

त्यामुळे निर्मल ग्राम योजनेलाच मूल तालुक्यात सुरुंग लागल्याचे चित्र आहे.

याबाबत स्थानिक प्रशासनही गंभीर नाही. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. अनेक थोर संतांनी महाराष्ट्राच्या जनतेला वैचारिक व मानसिक दिशा दिली. निस्वार्थ सेवेतून दिलेली सेवा जनतेने यावेळी अंगीकारली. हागणदारीमुक्त देशाचे स्वप्ने यावेळी रंगवण्यात आली. मात्र २१ व्या शतकातही आपली युवापिढी समाज मनात निर्मल ग्रामचे महत्त्व पटवून देण्यात कमी पडत आहे.

प्रशासनालाही आता याचे काही सोयीरसुतक राहिले नाही. कागदी घोडे नाचवण्यात प्रशासन मशगुल असल्याने मूल तालुक्यातील ग्रामीण भागात हागणदारीमुक्तीचे तीनतेरा वाजल्याचे चित्र आहे.