शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

पथदिवे बंद असल्याने चोऱ्या वाढल्या

By admin | Updated: July 3, 2016 01:03 IST

शहरात रात्रीच्या सुमारास प्रकाश राहावा, यासाठी रस्त्यारस्त्यावर पथदिवे लावण्यात आले आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष : तक्रारी करूनही कुणी लक्ष देईना !सिंदेवाही : शहरात रात्रीच्या सुमारास प्रकाश राहावा, यासाठी रस्त्यारस्त्यावर पथदिवे लावण्यात आले आहे. मात्र अनेक रस्त्यावरील पथदिवे सध्या बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे शहरात चोरी, गुन्हेगारीच्या घटनात वाढ झाली आहे. पथदिवे बंद असल्याने गुन्हेगारांना गुन्हा करणे सोयीचे होत आहे. मात्र, नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने पथदिवे दुरुस्तीसाठी कोणतेच पाऊल उचलले जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.नगरात सोई-सुविधा पुरविण्याची जबाबदारी स्थानिक नगरपंचायत प्रशासनाची आहे. सुविधा देवून त्या बदल्यात कर घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र, लाखो रुपयांचा कर वसूल करणारे प्रशासन नागरिकांना सुविधा देताना आखडता हात घेत आहे. एखादा गुन्हा घडविण्यापूर्वी गुन्हेगार सावधगिरी बाळगत असतो. नेहमी अंधाराचा फायदा घेवून चोरी व अन्य घटना घडवून आणल्या जातात. मागील काही दिवसांपासून येथील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे चोरट्यांना मोकळे रान झाले आहे.राजकीय पुढारी आपल्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील दिवे बंद राहिल्यास तक्रारी करतात. या तक्रारींची तातडीने दखल घेतली जाते. मात्र, सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखविली जात आहे. दिवाबत्ती करापोटी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, तक्रारी करूनही त्यावर उपाययोजना करावी कुणाकडे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. वीज वितरण कंपनीकडे तक्रार केल्यास ते नगर पंचायत प्रशासनाकडे बोट दाखवून मोकळे होतात.चोरीच्या घटना घडू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, घराबाहेरील दिवे रात्रभर सुरू ठेवावे, असे आवाहन पोलीस विभागाकडून केले जाते. मात्र, नगर पंचायत प्रशासनच पोलीस विभागाच्या आवाहनाला हरताळ फासत आहे. (शहर प्रतिनिधी)