शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

पेपर मिलच्या चिमणीतून धूर निघू लागला

By admin | Updated: February 9, 2017 00:38 IST

मागील बऱ्याच दिवसांपासून बंद असलेल्या येथील बल्लारपूर पेपरमिलमधील बॉयलरच्या चिमणीमधून काल मंगळवारला पहाटेपासून धूर निघू लागला.

चेहरे खुलले : दोन दिवसांत उत्पादन सुरु होणारबल्लारपूर : मागील बऱ्याच दिवसांपासून बंद असलेल्या येथील बल्लारपूर पेपरमिलमधील बॉयलरच्या चिमणीमधून काल मंगळवारला पहाटेपासून धूर निघू लागला. ते बघून, आता पेपरमिल पूर्ववत सुरु होऊन उत्पादनाला सुरुवात होणार, या आनंदाने कामगारांचे चेहरे खुलून गेलेत. पेपरमिल कामगारांना कितीतरी दिवसांपासून याचीच वाट लागली होती.बॉयलर आज सुरु झाले आहे. कागदाचे प्रत्यक्ष उत्पादन दोन दिवसांनी सुरु होणार असल्याचे पेपर मिलच्या एका वरिष्ट अधिकाऱ्यांनी लोकमतश्ी बोलताना सांगितले. हे मिल १५ जानेवारीला सुरु होणार अशी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात चर्चा होती. या तारखेला सांगता येत नाही. परंतु २० ते २५ तारखेपर्यंत ते सुरु होईल कारण, एकदा मिलचे उत्पादन सुरु झाले की ते बंद होणार नाही अशी व्यवस्था करुनच मिल सुरु करायचे आहे, असे पेपरमिल सूत्राकडून सांगण्यात येत होते. त्याची आता प्रचिती येत आहे.(तालुका प्रतिनिधी)पेपर मिल सुरु व्हावे म्हणूनजिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पेपर मिल कोणत्याही स्थितीत चालू करा, असा आदेश १५ दिवसापूर्वीच जिल्हा प्रशसनाला दिला होता. बल्लारपूर इंडस्ट्रीज मजदूर संघाने पेपरमिल सुरु करा या मागणीकरिता मोर्चा काढला व बल्लारपूर बंद आंदोलन केले होते.मिलवरील संकट दूर होऊन, मील पूर्ववत चालू व्हावे याकरिता बल्लारपूर पेपरमिल मजदूर सभा आणि पेपरमिल व्यवस्थापनाने गणेश मंदिरात हवन केले होते.