शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

दोन वर्षे लोटूनही वेकोलिशी करार नाही

By admin | Updated: December 23, 2016 00:44 IST

दर तीन वर्षांनी होणारा गृहकर आकारणीचा करार संपुष्टात येऊन दोन वर्षे लोटले. मात्र अजूनही नवीन करार ग्रामपंचायतीकडून झाला नाही.

महसुलावर पाणी : गृहकरातून मिळतात २२ लाख घुग्घुस : दर तीन वर्षांनी होणारा गृहकर आकारणीचा करार संपुष्टात येऊन दोन वर्षे लोटले. मात्र अजूनही नवीन करार ग्रामपंचायतीकडून झाला नाही. त्यामुळे वेकोलिला फायदा तर घुग्घुस ग्रामपंचायतीला तोटा सहन करावा लागत आहे. याचा परिणाम थेट विकास कामांवर होत आहे. मार्च २०१४-१५ या अर्थिक वर्षांत वेकोलिचा गृहकर आकारणीचा करार संपुष्टात आला. मात्र दर तीन वर्षांनी केला जाणारा हा करार अजूनही ग्रामपंचायत आणि वेकोलिने केलेला नाही. या परिसरातील एसीसी व लायड या कंपनी सोबत यापुर्वीच करार झाला आहे. वेकोलिकडून दरवर्षी २२ लाख रुपये गृहकराच्या माध्यमातून मिळत होते. मात्र २०१४ च्या नविन वित्तीय वर्षानंतर नवीन नियमानुसार गृहकर आकारणी ग्रामपंचायतीने केली आणि मागणी केली. मात्र वेकोलि आधिकाऱ्यांनी ही मागणी अजुनही मान्य केलेली नाही. विश्वसनीय सुत्राच्या माहितीनुसार, वेकोलि व ग्रामपंचायत प्रशासनाच्या बैठकी झाल्या. मात्र करार झाला नाही. वेकोलि अधिकाऱ्यांच्या अडेलतट्टू धोरण व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेमुळे लाखो रुपयाच्या महसूलापासून ग्रामपंचायत दूर आहे. (वार्ताहर)