शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

४० वर्षांपासून प्रलंबित जमिनीचा प्रश्न सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2022 05:00 IST

ब्रह्मपुरीत प्रशासन स्थिरावण्यासाठी १९ कोटी खर्चून करून अधिकारी - कर्मचारी निवासस्थानाचे भूमिपूजन केले. उद्यान व जलतरण तलावासाठी ९ कोटी, क्रीडा संकुलासाठी ८ कोटी दिले. पं. स. इमारतीसाठी १४ कोटी मंजूर आहे. १०० बेड्सचे रुग्णालय  होत असून पुन्हा १२ कोटी आयसीयू बेडसाठी मिळाल्याची माहिती ना. वडेट्टीवार यांनी दिली. कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत नानाजी सावरकर, शोभा सोनटक्के, जीजा पारधी, विद्या ठाकरे व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील माया पारधी यांना धनादेश देण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रह्मपुरीतील  ४० वर्षांपासून शारदा कॉलनीचा प्रलंबित असलेल्या कायमस्वरूपी पट्ट्याचा प्रश्न पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नामुळे कायमचा सुटला आहे. पात्र ४२ कुटुंबांना शनिवारी पट्ट्यांचे प्रमाणपत्र वाटप केले. इतर ठिकाणी अतिक्रमणधारकांनाही पट्टे वाटप करू, अशी ग्वाही पालकमंत्री वडेट्टीवार यांनी महाराजस्व अभियानात दिली.यावेळी उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, एसडीपीओ मिलिंद शिंदे, कार्यकारी अभियंता हेमंत कोठारी, तहसीलदार उषा चौधरी, प्रभाकर सेलोकर, खेमराज तिडके, विलास विखार, प्रा. जगनाडे उपस्थित होते.  पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, समाजातील सर्व जाती-धर्मांच्या लोकांना न्याय देण्याची महाराजांची भूमिका होती. याच संकल्पनेवर राज्य शासन काम करत आहे. ब्रह्मपुरीत प्रशासन स्थिरावण्यासाठी १९ कोटी खर्चून करून अधिकारी - कर्मचारी निवासस्थानाचे भूमिपूजन केले. उद्यान व जलतरण तलावासाठी ९ कोटी, क्रीडा संकुलासाठी ८ कोटी दिले. पं. स. इमारतीसाठी १४ कोटी मंजूर आहे. १०० बेड्सचे रुग्णालय  होत असून पुन्हा १२ कोटी आयसीयू बेडसाठी मिळाल्याची माहिती ना. वडेट्टीवार यांनी दिली. कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत नानाजी सावरकर, शोभा सोनटक्के, जीजा पारधी, विद्या ठाकरे व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील माया पारधी यांना धनादेश देण्यात आला. सर्वांसाठी घरे अंतर्गत रवींद्र देशमुख, युवराज बगमारे, पुष्पा गेडाम, मनोहर मेश्राम यांना, न. प. क्षेत्रातील जीजा चाफले, सुषमा भेदरे, मंदा बोरकर यांना प्रमाणपत्र तर प्राधान्यकुटुंब योजनेंतर्गत जया करबे, वैशाली प्रधान, तेजस्विनी दलाल यांना शिधापत्रिका वाटप केले. प्रास्ताविक तहसीलदार उषा चौधरी व संचालन नरेश बोधे यांनी केले. राऊत यांनी आभार मानले.

तीन हजार महिलांना रोजगार- ब्रह्मपुरीत  छ. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १५ फूट उंचीचा पुतळा उभारण्यासाठी दीड कोटी खर्च करू. पाणी पुरवठा योजना व १०० कोटींची भूमिगत गटार योजना प्रस्तावित आहे. गारमेंट क्लस्टरद्वारे तीन हजार महिलांना येथे रोजगार उपलब्ध होत आहे, असेही ना. वडेट्टीवार यांनी सांगितले.

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार