शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बल्लारपूर वनक्षेत्रातील जंगलाची घनता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2022 05:00 IST

बल्लारपूर वन परिक्षेत्रातील जंगलाची घनता वाढली आहे. हे वर्षभर रोपवाटिकेच्या माध्यमातून होत असलेल्या वृक्ष लागवडीतून दिसून येते. बल्लारपूर वन परिसरातील एकूण वनपरिक्षेत्र १५ हजार ५३८ हेक्टरमध्ये लागलेले वन, विभिन्न प्रजातीच्या वृक्षांनी बहरलेले आहे. याशिवाय विविध प्रकारच्या आजाराशी लढण्याची क्षमता असलेले ‘रानमेव्याचे वन’ वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या संकल्पनेतून साकारले असून मानोरा, उमरी, कवडजई येथे साडेबारा एकर पडक्या जागेवर १२ हजार ५०० मिश्र फळांची झाडे फळांनी बहरली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : वने आपले जीवन तर फुलवतातच, यासोबत पर्यावरणाचे संतुलनही राखतात. वनाचे आपल्या जीवनात खूप निकटचे नाते आहे. जंगले आहेत म्हणूनच सर्व काही आहे. यामुळे संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व शेती संघटनेच्या सदस्य देशांनी २१ मार्च जागतिक वन दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.  बल्लारपूर वन परिक्षेत्रातील जंगलाची घनता वाढली आहे. हे वर्षभर रोपवाटिकेच्या माध्यमातून होत असलेल्या वृक्ष लागवडीतून दिसून येते. बल्लारपूर वन परिसरातील एकूण वनपरिक्षेत्र १५ हजार ५३८ हेक्टरमध्ये लागलेले वन, विभिन्न प्रजातीच्या वृक्षांनी बहरलेले आहे. याशिवाय विविध प्रकारच्या आजाराशी लढण्याची क्षमता असलेले ‘रानमेव्याचे वन’ वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या संकल्पनेतून साकारले असून मानोरा, उमरी, कवडजई येथे साडेबारा एकर पडक्या जागेवर १२ हजार ५०० मिश्र फळांची झाडे फळांनी बहरली आहेत.

 रोपवाटिकाही बहरल्या   बल्लारपूर वनपरिक्षेत्रात विसापूर, कारवा, उमरी, मानोरा या चार राऊंडमध्ये चार रोपवाटिका आहेत. यात बल्लारशाहचे वन परिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या मार्गदर्शनाखाली हायटेक रोपवाटिकामधून उत्तम दर्जेदार अशी रोपे तयार होत आहेत व वनक्षेत्र वाढविण्याकरिता त्याचा उपयोग होत आहे.  

जंगल क्षेत्र कमी होण्याला बरीच कारणे आहेत. औद्योगिक क्षेत्रात पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी सर्व जनतेने वनाचे रक्षण केले पाहिजे. जंगलाबाबत आस्था ठेवली पाहिजे. त्यासाठी समितीच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम सुरू आहे.- संतोष थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्लारशाह

विसापूर रोपवाटिका येथे १.५० लक्ष व या चालू वर्षात ५० हजार असे एकूण दोन लक्ष रोपे निर्मिती मनरेगा योजने अंतर्गत करण्यात आली. बल्लारशाह उप क्षेत्रांतर्गत वनक्षेत्र २७३७.७६७ हेक्टर आर इतके आहे. यामुळे जंगलाची निश्चितच वाढ होण्यास मदत होईल. - नरेश भोवरे, क्षेत्र सहायक,विसापूर

 

टॅग्स :forestजंगल