शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

संविधान जाळणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:38 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे देशाच्या सर्वांगीण विकासासाचे योगदान सर्वश्रुत आहे. देशाच्या जडणघडणीत त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. मात्र समाज कंटकांना त्यांचे अतुलनीय कार्य मान्य नसल्याच्या कारणावरुन समाजात द्वेष निर्माण करीत आहेत.

ठळक मुद्देमागणी : समता सैनिक दलाचे पोलीस अधीक्षकांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे देशाच्या सर्वांगीण विकासासाचे योगदान सर्वश्रुत आहे. देशाच्या जडणघडणीत त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. मात्र समाज कंटकांना त्यांचे अतुलनीय कार्य मान्य नसल्याच्या कारणावरुन समाजात द्वेष निर्माण करीत आहेत. संविधानाची प्रत जाळण्याची घटना घडली आहे. समता सैनिक दलाने या घटनेचा तीव्र निषेध केला असून पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून संविधान जाळणाऱ्या विरुद्ध संताप व्यक्त केला.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशाच्या जडणघडणीतील योगदान ऐतिहासिक आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी निष्ठेने कार्य केले. त्यांनी आखलेल्या धोरणाचा देशाला विकासासाठी मोठा फायदा झाला. त्यांच्या कर्तृत्वाची आजही ओळख देशाला आहे. परंतु देशद्रोही कृत्य करणारे त्यांनी अथक प्रयत्नातून निर्माण केलेल्या संविधानाची प्रत जाळत आहेत. अशा समाज कंटकाविरुद्ध भारतीय संविधान जाळले म्हणून भारतीय कायदा १९७१ च्या अ‍ॅक्ट १२४ अ अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी समता सैनिक दलाचे महाराष्ट्र राज्य बौद्धिक प्रमुख डॉ. भास्कर कांबळे यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनातून केली. यावेळी समता सैनिक दलाचे डॉ. भास्कर कांबळे, मार्शल प्रदीप पुणेकर, आनंद दुबे, आनंदा कांबळे उपस्थित होते.सावलीत निषेधसावली : दिल्लीतील जंतरमंतर घटनेचा निषेध करीत त्या आरोपींवर कडक कारवाई करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह अस्थायी समितीच्या वतीने ठाणेदार स्वप्निल धुळे यांना देण्यात आले. यावेळी समितीच्या अध्यक्ष लता लाकडे, भावना बोरकर, गीरजा मानकर, कल्पना रायपूरे, हेमलता गेडाम, प्रभा गोंगले, रेखा गेडाम, पार्वता डोंगरे, मेश्राम, खोब्रागडे, सविता सेमस्कर, जयप्रकाश दुधे, राजू व्यास, सुनील गेडाम, रायपूरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Policeपोलिस