शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
2
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
3
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
4
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
5
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
6
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
7
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
8
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
9
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
10
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
11
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
12
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
13
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
14
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
15
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
16
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना
17
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
18
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
19
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
20
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?

कृषी सिंचनात अडचणी आणणे बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:37 IST

शेतकऱ्यांच्या आयुष्यात हरितक्रांती आणण्याची क्षमता असणाºया गोसेखुर्द प्रकल्पाची चुकीच्या नियोजनामुळे वाट लावण्यात आली. हजारो हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित आहे. त्यामुळे राजकारणी व कंत्राटदारांनी कृषी सिंचनात अडचणी आणणे बंद करावे,

ठळक मुद्देमान्यवरांचा सूर : शेतकरी परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी: शेतकऱ्यांच्या आयुष्यात हरितक्रांती आणण्याची क्षमता असणाºया गोसेखुर्द प्रकल्पाची चुकीच्या नियोजनामुळे वाट लावण्यात आली. हजारो हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित आहे. त्यामुळे राजकारणी व कंत्राटदारांनी कृषी सिंचनात अडचणी आणणे बंद करावे, असा सूर सोमवारी ब्रह्मपुरी येथे पार पडलेल्या शेतकरी परिषदेत उमटला. प्रकल्पाच्या वर्धापन दिनानिमित्त ही परिषद घेण्यात आली होती.आमदार विजय वडेट्टीवार यांनी उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी निवृत्त आयकर आयुक्त धनंजय धार्मिक तर प्रमुख पाहुणे माजी खासदार नाना पटोले, शेती प्रश्नाचे अभ्यासक अमिताभ पावडे, पी. व्ही. शेंडे, उपाकांत धांडे, निवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी प्रभु राजगडकर आदी उपस्थित होते. २२ एप्रिल १९८८ ला राजीव गांधी यांच्या हस्ते गोसीखुर्द प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. प्रकल्पाला यंदा ३० वर्षे पूर्ण झाले. अजूनही धरणाचे पाणी शेतकºयांपर्यंत पोहोचले नाही. अशी खंत संघर्ष समितीचे संयोजक अ‍ॅड. गोविंद भेंडारकर यांनी व्यक्त केली. जनमंच संघटनेने सिंचनाच्या क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल संघर्ष समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. २०१९ निवडणुका पुढे ठेवून सरकार केवळ नव्या सिंचनाची घोषणा करीत आहेत, असा आरोप उपस्थितांनी केला. प्रकल्पाच्या त्रुटींवर चर्चा झाली.पुनर्वसनात त्रुटीगोसीखुर्द प्रकल्पामुळे शेतकºयांना अद्याप लाभ झाला नाही. शिवाय, पूनर्वसनात अनेक त्रुटी असल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी उद्ध्वस्त झाला, अशी टीका माजी खासदार पटोले यांनी केली. हा प्रकल्प मुदतीत पूर्ण करण्यास सरकारला अपयश आले. वनकायदा, पूनर्वसन, जमीन संपादन यावर तोडगा न काढता कंत्राटदारांचे हित पाहिले जात आहे, असा आरोपही यावेळी उपस्थितांनी केला. परिषदेच्या दुसºया सत्रात प्रकल्पग्रस्त व लाभधारक शेतकºयांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. अध्यक्ष प्राचार्य देविदास जगनाडे यांनी गोसेखुर्द प्रकल्पाच्या विविध पैलूंचे विवेचन केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले