शहरं
Join us  
Trending Stories
1
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
2
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
3
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
4
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
5
खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
6
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
7
सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
8
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
9
आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?
10
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
11
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
12
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
13
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
14
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी! ९०% कंपन्या 'या' पदावर प्रोफेशनल्सची करणार भरती
15
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
16
टीम इंडिया ९३ धावांवर 'ऑलआउट', दुसरीकडे करुण नायरने एकट्याने केल्या त्यापेक्षा जास्त धावा
17
अजय देवगणपेक्षाही खतरनाक! विकी कौशलच्या 'तौबा तौबा' गाण्यावर काजोलने केला डान्स, सर्वांची हसून पुरेवाट
18
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
19
"इंडस्ट्रीत पदार्पण मिळू शकते, पण...", करीना कपूर बॉलिवूडमधील नेपोटिझ्मबद्दल स्पष्टच बोलली
20
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
Daily Top 2Weekly Top 5

चांदाफोर्ट ते हावडापर्यंत सरळ रेल्वेसेवा सुरु करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 23:09 IST

जिल्ह्यातून हावडा (प. बंगाल) येथे जाण्यासाठी ट्रेन नसल्याने बंगाली भाषिकासह अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे चंद्रपूर ते हावडा येथे सरळ जाण्याकरिता रेल्वे सुरू करण्याच्या मागणीसाठी सर्व बंगाली समाज एकत्र येत बंगाली कॅम्प चौकात सेवानिवृत्त अधिकारी बिरेंद्रनाथ बिश्वास यांच्या नेतृत्वात आंदोलन केले.

ठळक मुद्देबंगाली समाजाची मागणी : बंगाली कॅम्प चौकात आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातून हावडा (प. बंगाल) येथे जाण्यासाठी ट्रेन नसल्याने बंगाली भाषिकासह अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे चंद्रपूर ते हावडा येथे सरळ जाण्याकरिता रेल्वे सुरू करण्याच्या मागणीसाठी सर्व बंगाली समाज एकत्र येत बंगाली कॅम्प चौकात सेवानिवृत्त अधिकारी बिरेंद्रनाथ बिश्वास यांच्या नेतृत्वात आंदोलन केले.चांदाफोर्टवरून बिलासपूरला एकमात्र रेल्वे सुरू आहे. एकच रेल्वेगाडी असल्याने ती खचाखच भरुन जाते. परिणामी अनेक प्रवाश्यांना उभे राहण्यासाठीसुध्दा जागा उपलब्ध नसते. त्यामुळे या रेल्वेला हावडापर्यंत सुरू करावी, किंवा सरळ हावडासाठी नवीन ट्रेन सुरु करावी, तेव्हाच बंगाली समाजाला तसेच इतरांना सोईस्कर होईल. यासंदर्भात समाजातील शिष्टमंडळानी माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, रेल्वेमंत्री पीयुष गोयल, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, डीआरएम नागपूर आदींना मागील एका वर्षांपूवी निवेदन चांदाफोर्ट ते हावडापर्यंत रेल्वेगाडी सुरू करण्यासाठी लक्ष केंद्रीत केले होते. मात्र त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. परिणामी समाजबांधवानी एकत्र येऊन आंदोलन केले.यावेळी बी. एन. बिश्वास, जि. के. बिश्वास, बापी दत्ता, विवेक करमरकर, सतीष शहा, अमल बजाज, विकास बारई, प्रशांत राय, छाया सरकार, विनोद सरकार, डॉ. चयन बिश्वास, डॉ. सविता बिश्वास, स्वप्न नाग, उत्तम बिश्वास, उत्तम देवनाथ, दिलीप शाहा, प्रणब घरामी, अशोक शाहा, कृष्णकांत शाहा, संतोष देवनाथ आदी उपस्थित होते.नागपूर गोंदिया हा पर्याय- बिस्वासचंद्रपूर, गडचिरोली आणि कागजनगरमध्ये हजारोच्या संख्येने बंगाली समाज वास्तव्यास आहे. या सर्वांचे मूळस्थान बंगाल असल्याने त्यांना वारंवार येणे - जाणे करावे लगाते. परिवार, व्यवसायाकरिता बंगाली समाज पश्विम बंगालमध्ये जात असतो. त्यासाठी कलकत्तापर्यंत जाण्यासाठी नागपूर आणि गोंदिया रेल्वेने प्रवास करावा लागतो. अशातच आरक्षण न मिळाल्यास बंगाली समाजाला शारीरिक, मानसिक व आर्थिक परिस्थितीचा सामाना करावा लागत असल्याचे बिस्वास यांनी म्हटले आहे.