शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

शेतपीक, फळे व भाजीपाला महोत्सवाला प्रारंभ

By admin | Updated: May 23, 2014 23:47 IST

शेतकर्‍यांच्या धान्याला भाव मिळावा व शेतकर्‍यांना तंत्रज्ञानाचा लाभ व्हावा, याकरिता अशा प्रकारचे प्रदर्शन व संमेलन दरवर्षी आयोजित करून शेतकर्‍यांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल,

चंद्रपूर: शेतकर्‍यांच्या धान्याला भाव मिळावा व शेतकर्‍यांना तंत्रज्ञानाचा लाभ व्हावा, याकरिता अशा प्रकारचे प्रदर्शन व संमेलन दरवर्षी आयोजित करून शेतकर्‍यांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल, या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज असल्याची मत पालकमंत्री संजय देवतळे यांनी केले. आज शुक्रवारी चांदा क्लब ग्राऊंड येथे आयोजित कृषी प्रदर्शन व धान्य खरेदी-विक्री संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, कृषी सभापती अरुण निमजे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. डी.एल. जाधव व आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर उपस्थित होत्या. डॉ. दीकप म्हैसेकर म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्याची ओळख होण्यासाठी एखादे ब्राँड कृषी विभागाच्या सहकार्याने तयार करण्यात येऊन त्या ब्राँडला चांगली बाजारपेठ निर्माण करणे व त्या मालामुळे शेतकर्‍यांना जास्तीत जास्त फायदा होईल, यासाठी प्रयत्न करावे, असे त्यांनी सांगितले. या धान्य महोत्सवात जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी ग्रामीण भागातून आणलेले धान्य, फळे व चांगल्या प्रतीचा भाजीपाला तसेच महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे १०० स्टॉल लावण्यात आले आहे. प्रदर्शनाचा चंद्रपूरच्या नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. डी.एल. जाधव यांनी केले. प्रास्ताविक कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर यांनी केले. (शहर प्रतिनिधी)