शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

बंद असलेल्या प्रवासी रेल्वे गाड्या सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:18 IST

फोटो बल्लारपूर : गेले सुमारे दीड वर्षापासून काही प्रवासी रेल्वे गाड्या बंद आहेत. कोरोनाची लाट बरेच प्रमाणात ओसरली ...

फोटो

बल्लारपूर : गेले सुमारे दीड वर्षापासून काही प्रवासी रेल्वे गाड्या बंद आहेत. कोरोनाची लाट बरेच प्रमाणात ओसरली असून जनसामान्यांचे बरेचसे दैनंदिन व्यवहार सुरू झाले आहेत. अशा प्रसंगी बंद असलेल्या व सामान्याच्या प्रवासाला उपयोगी येणाऱ्या गाड्या परत सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी प्रांतीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य येथील अजय दुबे यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे यांना नागपूरला भेट घेऊन त्यांच्याकडे केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून जलद धावणाऱ्या रेल्वे प्रवासी सर्वच गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, बल्लारशा वर्धा, बल्लारशा मुंबई सेवाग्राम लिंक एक्स्प्रेस, ताडोबा एक्स्प्रेस, आनंदवन एक्स्प्रेस, काजीपेट पुणे एक्स्प्रेस, बल्लारशा गोंदिया पॅसेंजर व सर्वसामान्य प्रवाशांकरिता नित्याच्या प्रवासाला उपयोगी पडणाऱ्या गाड्या दीड वर्षापासून बंद आहेत. यामुळे गरीब व सर्वसामान्य लोकांना प्रवास करायला अडचण येत आहेत. त्यामुळे या बंद गाड्या पूर्ववत सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहेत. तद्वतच नागपूर विभागातील सर्वच रेल्वे कर्मचारी रेल्वे स्थानकावरचे दुकानदार यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस लवकर देण्यात यावी. बल्लारशा त्याचप्रमाणे चंद्रपूर रेल्वे स्थानकावर महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, बल्लारशा येथील रेल्वे पीट लाइनचे काम लवकर पूर्ण करण्यात यावे. अशाही मागण्या चर्चेतून करण्यात आल्यात. खरे यांनी या समस्यावर लक्ष देऊन त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी रेल्वे विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक के एस. पाटील हे उपस्थित होते.