शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली एसटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 23:12 IST

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सोमवारी पहिल्यांदाच गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी-अडेगाव मार्गावर एसटी सुरु झाली. त्यामुळे नागरिकांची दळणवळणाची समस्या सुटली आहे.

ठळक मुद्देगणेशपिपरी-आडेगाव मार्ग : गावकऱ्यांनी एसटीचे केले जोरदार स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कआक्सापूर (चंद्रपूर) : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सोमवारी पहिल्यांदाच गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी-अडेगाव मार्गावर एसटी सुरु झाली. त्यामुळे नागरिकांची दळणवळणाची समस्या सुटली आहे.गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी-भंगाराम तळोधी- अडेगाव या मार्गावर पहिल्यांदाच सकाळी बस येताना दिसल्यामुळे मार्गावरील ग्रामस्थांना आश्चर्य वाटले. यामुळे गावकरी आनंदात नाहून निघाले. बस पाहण्यासाठी गावकºयांंनी एकच गर्दी केली होती. दरम्यान गणेशपिपरी या गावात बसचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी गोंडपिपरी पंचायत समितीचे उपसभापती मनीष वासमवार, गणेशपिपरीच्या सरपंच किरण वासमवार या दाम्पत्यांनी बसचे विधिवत पूजन करून लोकवाहिणीचे स्वागत केले.या मार्गावर बस नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. गणेशपिपरी मार्गावरील भाजीपाला विक्रेते, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी अशा अनेक घटकांतील नागरिकांना गोंडपिपरी येथे जावे लागते. मात्र या पूर्वी या मार्गावर बस नसल्याने प्रवाश्यांना मिळेल त्या साधनाने प्रवास करावा लागत होता. त्यामुळे या मार्गावर बसफेरी सुरु करण्यासाठी गोंडपिपरीचे उपसभापती मनीष वासमवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. दरम्यान सोमवारपासून बसफेरी सुरु करण्यात आली. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाची सोय निर्माण झाली आहे.