शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

आॅटोेच्या चाकांनी मंदावली शहरांची गती

By admin | Updated: September 1, 2016 01:21 IST

केंद्र व राज्यसरकारने देशभरात ई-रिक्षा सुरू करण्याचे धोरण स्वीकारले आहे. यामुळे सध्याचा आॅटो व्यवसाय अडचणीत येणार असून हजारो आॅटोचालकांवर उपासमारीची वेळ येणार आहे.

ई-रिक्षा धोरणाचा निषेध : ७ हजार आॅटोरिक्षा चालकांचा बंदचंद्रपूर : केंद्र व राज्यसरकारने देशभरात ई-रिक्षा सुरू करण्याचे धोरण स्वीकारले आहे. यामुळे सध्याचा आॅटो व्यवसाय अडचणीत येणार असून हजारो आॅटोचालकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. शासनाच्या ई-रिक्षा धोरणाचा निषेध करण्यासाठी आॅटोरिक्षा चालकांनी बुधवारी जिल्हाभरात आॅटो बंद ठेवून शासनाचे लक्ष वेधले. यामध्ये जिल्हाभरातील ७ हजार आॅटोरिक्षा चालक सहभाग झाले होते. त्यामुळे चंद्रपूर शहरासह इतर महत्त्वाच्या शहरातील वाहतुकीची गती मंदावली व प्रवाश्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या आंदोलनात आॅटोरिक्षासह मिनीडोर आॅटो, टाटा मॅजिक चालक आणि मालक सहभागी झाले होते. केंद्र सरकारने आॅटोरिक्षाचे इन्शुरंस कमी करावे, ई-रिक्षा धोरण लागू न करणे, आॅटोचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करणे, आॅटोचालकांसाठी म्हाडा कॉलनीमध्ये घरे उपलब्ध करून देण्यात यावे, चंद्रपूर शहरात व जिल्ह्यात आॅटोरिक्षासाठी अधिकृत आॅटोटॅन्ड निर्माण करणे, अवैध वाहतुकीवर प्रतिबंध घालणे, नवीन वाहनांना पाच वर्षाकरिता परमीट व नवीन नूतनीकरण ५ वर्षाकरिता करून देणे, विना परवानाधारक मारोती व्हॅन, सुमो, टाटा मॅझीकने विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्यांवर कारवाई करावी, ग्रामीण आॅटोरिक्षाला मिटरची सक्ती करण्यात येऊ नये आदी मागण्यांकडे आंदोलनातून लक्ष वेधण्यात आले. दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक पोलीस निरीक्षक यांची आॅटोरिक्षा शिष्टमंडळाने भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. सायंकाळी ६ वाजता पूर्ववत आॅटोरिक्षा सुरू करण्यात आले.या आंदोलनात आॅटोरिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खांडेकर, अब्बास शेख, मोक्षवीर लोहकरे, बाळू उपलेंचीवार, बळीराम शिंदे, दादाजी शिट्टलवार, अनिल बोधाणे, जाकीर शेख, बंडू भगत, धनराज जीवने, कुंदर रायपुरे, मधुकर राऊत, मुजफर खान, विनोद चन्ने, अनिल धंदरे यांच्यासह आॅटोचालक संघटनेचे शेकडो चालक सहभागी झाले होते. (स्थानिक प्रतिनिधी)