शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

अनलॉक होताच अपघात विभागात वाढली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 05:00 IST

कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर निर्बंध लादले. परिणामी अत्यावश्यक सेवेतील वाहनाला परवानगी होती. त्यातच कोरोनाच्या दहशतीने घराबाहेर पडणाऱ्यांची संख्याही अत्यल्प होती. त्यामुळे अपघाताची संख्या कमी झाली होती. परंतु, मागील दोन महिन्यांपासून कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने निर्बंध हटविले आहेत. त्यातच मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात दारु सुरु झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाहतुकीवर निर्बंध असल्याने अपघाताचे प्रमाण शुन्यावर आले होते. मात्र दुसरी लाट ओसरायला लागल्याने प्रशासनाने निर्बंध हटविले. त्यामुळे अपघाताच्या संख्येतही वाढ झाली आहे. पूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात अपघाताचे एक किंवा दोन रुग्ण पेशंट यायचे. परंतु, आता ही आकडेवारी वाढली असून दिवसाला चार ते पाचजण येत असल्याचे चित्र आहे.कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर निर्बंध लादले. परिणामी अत्यावश्यक सेवेतील वाहनाला परवानगी होती. त्यातच कोरोनाच्या दहशतीने घराबाहेर पडणाऱ्यांची संख्याही अत्यल्प होती. त्यामुळे अपघाताची संख्या कमी झाली होती. परंतु, मागील दोन महिन्यांपासून कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने निर्बंध हटविले आहेत. त्यातच मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात दारु सुरु झाली आहे. परंतु, कोरोनामुळे ब्रेथ ॲनेलायझरच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. परिणामी अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथेसुद्धा अपघाताचे रुग्ण येण्याच्या संख्येत वाढ झाली आहे.

दारू हेही एक कारण

चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ मध्ये दारुबंदी करण्यात आली होती. मात्र सहा वर्षानंतर जुलै २०२१ मध्ये दारुबंदी हटविण्यात आली. त्यातच कोरोनामुळे ब्रेथ ॲनेलायझरच्या वापरावर पोलिसांना निर्बंध लादन्यात आले आहे. त्यामुळे दारु पिऊन वाहन चालविणाऱ्याचे चांगलेच फावत आहे. त्यामुळसुद्धा अपघाताची संख्या वाढत चालली आहे.

 

टॅग्स :Accidentअपघातhospitalहॉस्पिटल