शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

शिवाजी महाराजांना अपेक्षित स्वराज्य प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 23:44 IST

केंद्र आणि राज्य सरकार शिवाजी महाराजाना अपेक्षित असलेले स्वराज्य घडवण्याचा प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी केले.

ठळक मुद्देकीर्तीकुमार भांगडिया : नांदगाव येथे पुतळ्याचे अनावरण

आॅनलाईन लोकमतचिमूर : केंद्र आणि राज्य सरकार शिवाजी महाराजाना अपेक्षित असलेले स्वराज्य घडवण्याचा प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी केले. ते ब्रम्हपुरी तालुक्यातील नांदगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या अनावरण सोहळा आणि शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.यावेळी गडचिरोली-चिमूरचे खासदार अशोक नेते, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष कृष्णा सहारे, भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत वारजूकर, जिल्हा परिषद सदस्य दिपाली मेश्राम, पंचायत समिती उपसभापती विलास उरकुडे, पंचायत समिती सदस्य संतोष रडके, ममता कुंभरे, बंडू जावडेकर, सरपंच मुक्ता उरकुडे, सूर्यवंशी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी यावेळी कुर्झा ते नांदगाव रस्ता येत्या एप्रिलपर्यंत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर होणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी देशातील महिलांना चूलमुक्त, धूरमुक्त करण्यासाठी उज्वला गँस योजना सुरू केली आहे. या योजनेत केवळ १०० रूपयात गँस जोडणी दिली जाते. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला बहुसंख्य शिवभक्त उपस्थित होते.