शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

शिवाजी महाराजांना अपेक्षित स्वराज्य प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 23:44 IST

केंद्र आणि राज्य सरकार शिवाजी महाराजाना अपेक्षित असलेले स्वराज्य घडवण्याचा प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी केले.

ठळक मुद्देकीर्तीकुमार भांगडिया : नांदगाव येथे पुतळ्याचे अनावरण

आॅनलाईन लोकमतचिमूर : केंद्र आणि राज्य सरकार शिवाजी महाराजाना अपेक्षित असलेले स्वराज्य घडवण्याचा प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी केले. ते ब्रम्हपुरी तालुक्यातील नांदगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या अनावरण सोहळा आणि शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.यावेळी गडचिरोली-चिमूरचे खासदार अशोक नेते, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष कृष्णा सहारे, भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत वारजूकर, जिल्हा परिषद सदस्य दिपाली मेश्राम, पंचायत समिती उपसभापती विलास उरकुडे, पंचायत समिती सदस्य संतोष रडके, ममता कुंभरे, बंडू जावडेकर, सरपंच मुक्ता उरकुडे, सूर्यवंशी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी यावेळी कुर्झा ते नांदगाव रस्ता येत्या एप्रिलपर्यंत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर होणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी देशातील महिलांना चूलमुक्त, धूरमुक्त करण्यासाठी उज्वला गँस योजना सुरू केली आहे. या योजनेत केवळ १०० रूपयात गँस जोडणी दिली जाते. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला बहुसंख्य शिवभक्त उपस्थित होते.