शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

चंद्रपुरात वीज केंद्र प्रकल्पग्रसतांच्या विरुगिरीचा दुसरा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 13:49 IST

प्रकल्पग्रस्तांमध्ये 5 पुरुष व 2 महिलांचा समावेश आहे, 5 ऑगस्टपासून सुरू झालेल्या विरुगिरी आंदोलन आता चिघळण्याच्या मार्गावर आहे, आंदोलक हे उपाशीपोटी असून त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही.

ठळक मुद्देमागण्या मान्य झाल्या नाहीतर आत्मदहनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : 1982 पासून रखडलेल्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी एकूण 7 प्रकल्पग्रस्त चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राच्या चिमणीवर चढून विरुगिरी करीत आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा 2 रा दिवस आहे.प्रकल्पग्रस्तांमध्ये 5 पुरुष व 2 महिलांचा समावेश आहे, 5 ऑगस्टपासून सुरू झालेल्या विरुगिरी आंदोलन आता चिघळण्याच्या मार्गावर आहे, आंदोलक हे उपाशीपोटी असून त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही, प्रशासन फक्त ड्रोन ने त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याच काम करीत आहे.आंदोलकांनी मुख्य अभियंता घुगे व ओसवाल यांच्याशी संपर्क साधला मात्र तो झाला नसल्याचे समजते.आंदोलकांनी सांगितले की काल पासून आमदार जोरगेवार, राजू झोडे, डॉ अभिलाषा गावतुरे यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या व आंदोलना नक्कीच यश मिळेल असा धीर दिला. आजपर्यंत नेत्यांनी आम्हाला आश्वासनांचा लॉलीपॉप दिला परंतु हे आंदोलन आरपार म्हणून आम्ही लढत आहो.पोटात अन्न नसल्याने आंदोलनकर्त्यांनी प्रकृती ढासळली आहे, इतकेच नव्हे तर महाजेनको तर्फे चिमणीवरची सप्लाय पण बंद करण्यात आली आहे.आमची फक्त एकच मागणी आहे जिल्ह्यातील 650 प्रकल्पग्रस्तांना औष्णिक विद्युत केंद्रात तंत्रज्ञ 3 म्हणून कायमस्वरूपी नेमणूक करावी, अन्यथा आम्ही एकत्र चिमनिवरून उडी मारून आत्महत्या करू असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला.

टॅग्स :agitationआंदोलन