शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
4
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
5
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
6
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
7
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
8
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
9
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
10
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
11
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
12
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
13
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
14
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
15
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
16
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
17
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
18
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
19
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
20
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी

संदीप यासलवारने जामीन नाकारला

By admin | Updated: September 11, 2014 23:24 IST

बाबूपेठ उड्डाण पुलाच्या निर्र्मितीसाठी मोबाईल टॉवरवर चढून वीरूगिरी आंदोलन करणाऱ्या संदीप यासलवार याला अखेर आज गुरूवारी पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर केले. मात्र प्रशासनाने आपला

न्यायालयीन कोठडीत रवानगी : अटकेविरोधात अन्नत्याग ंचंद्रपूर : बाबूपेठ उड्डाण पुलाच्या निर्र्मितीसाठी मोबाईल टॉवरवर चढून वीरूगिरी आंदोलन करणाऱ्या संदीप यासलवार याला अखेर आज गुरूवारी पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर केले. मात्र प्रशासनाने आपला शब्द न पाळल्याचा आरोप करीत संदीपने जामीन घेण्यास नकार देत न्यायालयीन कोठडीत जाणे पसंत केले. विशेष म्हणजे, या कारवाईविरोधात त्याने न्यायालयीन कोठडीत अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.बाबपेठ येथील उड्डाणपुलाच्या मागणीसाठी १३ आॅगस्टला संदीपने बाबूपेठ परिसरात नेताजी चौकातील नालमवार यांच्या घरी लावलेल्या मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केले होते. तब्बल १० तास तो टॉवरवरच होता. दरम्यानच्या काळात संतप्त नागरिकही रस्त्यावर उतरल्याने कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती. दुपारी १२ वाजतापासून तर रात्री १०.३० वाजेयर्पंत त्याचे हे आंदोलन सुरू होते. खाली उतरविण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही तो उतरण्यास तयार नव्हता. कुणीही जनप्रतिनिधीने येऊन बाबूपेठ उड्डाणपुलाचे काम लवकर सुरू करणार असल्याचे लेखी आश्वासन द्यावे, तेव्हाच आपण उतरू, अशी भूमिका त्याने घेतली होती. अखेर रात्री १०.३० वाजता तहसिलदार शिंंदे यांनी कसलीही कारवाई न करण्याचे आश्वासन दिल्यावर संदीप खाली उतरला होता. मात्र, ३ सप्टेंबरला शहर पोलिसांनी संदीपविरूद्ध भादंवि ३०९ कलमानुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांची ही भूमिका अन्यायकारक असल्याचे त्याने ४ सप्टेंबरला पत्रकार परिषदेत सांगितले होते. दरम्यान, आज ११ सप्टेंबरला शहर पोलिसांनी त्याच्या घरून सकाळी १०. ३० वाजता त्याला अटक केली. त्यानंतर दुपारी त्याला न्यालायलात हजर केले असता, न्यायाधिशांनी जमानतदाराबद्दल विचारणा केली. मात्र, आपल्यावरील कारवाई अन्यायकारक असल्याने या निषेधार्थ जमानत नाकारत असल्याने सांगून त्याने जमानत घेण्यास नकार दिला. अखेर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.दरम्यान, प्रसार माध्यमांशी बोलताना त्याने प्रशासनावर टीका केली. कारवाई न करण्याचे आश्वासन देऊन प्रशासनाने आपल्याविरूद्ध कलमा लावल्या. ही कारवाई चुकीची असल्याने आपण या विरोधात न्यायालयीन कोठडीत अन्नत्याग आंदोलन करणार असल्याने संदीपने सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)