शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:36 IST

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचावे, म्हणून माध्यमिक उच्च माध्यमिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती दिली जाते.

ठळक मुद्देशिष्यवृत्तीकडे वेधले लक्ष : शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचावे, म्हणून माध्यमिक उच्च माध्यमिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र शैक्षणिक सत्र २०१५-१६, २०१६-१७ आणि २०१७-१८ तीन वर्षांपासून शिष्यवृत्ती न मिळाल्याने संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वात जिल्हा कचेरीवर धरणे आंदोलन करण्यात आले.संविधानातील तरतुदीनुसार बहुजन समाजाील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. पण, शिष्यवृत्ती न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. काही विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पुढच्या वर्गात प्रवेश नाकारल्यामुळे मयुर येरणे नामक विद्यार्थ्याला आत्महत्या करावी लागली होती. यासंदर्भात संघटनेने जिल्हाधिकाºयामार्फत महाराष्ट्र मुख्यमंत्री, आदिवासी विकासमंत्री, विशेष जिल्हा समाज कल्याण मंत्री, व प्रकल्प अधिकाºयांना निवेदन पाठविले होते. परंतु, या मागणीकडे दुर्लक्षीत करण्यात आले. परिणामी, शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. या घटनेचा निषेध म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनी संपूर्ण महाराष्ट्रात धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास ३ जानेवारी २०१८ ला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुुले जयंतीदिनी महाराष्ट्रात भीक मांगो आंदोलन करू, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक चंद्रकांत वैद्य, विभागीय अध्यक्ष विनोद थेरे, जिल्हाध्यक्ष प्रवीण काकडे, महानगराध्यक्ष प्रा. डॉ. सचिन बोधाने आदींनी दिला आहे. या आंदोलनात शेकडो विद्यार्थी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.