शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:36 IST

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचावे, म्हणून माध्यमिक उच्च माध्यमिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती दिली जाते.

ठळक मुद्देशिष्यवृत्तीकडे वेधले लक्ष : शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचावे, म्हणून माध्यमिक उच्च माध्यमिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र शैक्षणिक सत्र २०१५-१६, २०१६-१७ आणि २०१७-१८ तीन वर्षांपासून शिष्यवृत्ती न मिळाल्याने संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वात जिल्हा कचेरीवर धरणे आंदोलन करण्यात आले.संविधानातील तरतुदीनुसार बहुजन समाजाील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. पण, शिष्यवृत्ती न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. काही विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पुढच्या वर्गात प्रवेश नाकारल्यामुळे मयुर येरणे नामक विद्यार्थ्याला आत्महत्या करावी लागली होती. यासंदर्भात संघटनेने जिल्हाधिकाºयामार्फत महाराष्ट्र मुख्यमंत्री, आदिवासी विकासमंत्री, विशेष जिल्हा समाज कल्याण मंत्री, व प्रकल्प अधिकाºयांना निवेदन पाठविले होते. परंतु, या मागणीकडे दुर्लक्षीत करण्यात आले. परिणामी, शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. या घटनेचा निषेध म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनी संपूर्ण महाराष्ट्रात धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास ३ जानेवारी २०१८ ला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुुले जयंतीदिनी महाराष्ट्रात भीक मांगो आंदोलन करू, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक चंद्रकांत वैद्य, विभागीय अध्यक्ष विनोद थेरे, जिल्हाध्यक्ष प्रवीण काकडे, महानगराध्यक्ष प्रा. डॉ. सचिन बोधाने आदींनी दिला आहे. या आंदोलनात शेकडो विद्यार्थी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.