शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
4
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
5
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
6
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
7
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
8
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
9
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
10
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
11
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
12
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
13
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
14
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
15
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
16
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
17
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
18
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
19
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
20
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

गुणवत्ता विकासात गटसाधन व्यक्तींची भूमिका महत्त्वाची

By admin | Updated: May 30, 2014 23:37 IST

ग्रामीण भागातील प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांंंची गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळांना वारंवार भेटी देऊन शिक्षणात झालेले बदल, नवे विचार, नवे तंत्र शिक्षकापर्यंंत पोहचविण्याकरिता गटसाधन व्यक्तींची

चंद्रपूर : ग्रामीण भागातील प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांंंची गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळांना वारंवार भेटी देऊन शिक्षणात झालेले बदल, नवे विचार, नवे तंत्र शिक्षकापर्यंंत पोहचविण्याकरिता गटसाधन व्यक्तींची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था चंद्रपूरचे प्राचार्य शरदचंद्र पाटील यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील गटसाधन व्यक्तींच्या एक दिवसीय कार्यशाळेत डायट कालेज बाबूपेठ येथे घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेला अधिव्याख्याता अपर्णा शंखदरबार, केंद्र प्रमुखांचे प्रतिनिधी रामराव हरडे, शिक्षक प्रतिनिधी विजय खनके, जे.डी. पोटे यांची उपस्थित होते. गटसाधन व्यक्तींनी शाळा भेटीमध्ये इतर अशैक्षणिक बाबीकडे लक्ष देण्यापेक्षा विद्यार्थ्यांंंच्या गुणवत्तेची चाचणी घेऊन त्याबाबत स्वयंस्पष्ट विद्यार्थीनिहाय वेिषनात्मक माहिती शिक्षकांच्या निदर्शनास आणून द्यावी व त्याबाबत वारंवार आढावा घेण्याबाबतची माहिती दिली. पुढील सत्रात इयत्ता दुसरी ते चवथीमध्ये शिकणार्‍या व अभ्यासात मागे असणार्‍या विद्यार्थ्यांंंसाठी ६0 दिवसांचा भाषा आणि गणित विषयाचा अभ्यासक्रम विकसीत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यशाळेत चर्चेनंतर गटसाधन व्यक्तींच्या सक्षमीकरणाकरिता नेतृत्व गुणांचा विकास करणे, जीवन कौशल्ये, व्यक्तीमत्त्व विकास, प्रशिक्षणाचे व्यवस्थापन, शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम आदी बाबींवर ‘प्रशिक्षण आराखडा’ तयार करण्यात आला. विशेषत: ग्रामीण भागातील  विद्यार्थ्यांंंची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी अधिव्याख्याता अपर्णा शंखदरबार, केंद्रप्रमुख रामराव हरडे यांनीही शाळा भेटीदरम्यान आलेले अनुभव कथन केले. कार्यशाळेत प्रत्येक तालुक्यातील गट साधन व्यक्ती उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रशांत ठुबे यांनी विशेष सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)