शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

कर्मकांड, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा यांचे समूळ उच्चाटन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:13 IST

वंश, धर्म, जातीच्या नावावर अतिरेक करुन केवळ विचार पटत नाही म्हणून होणारे खून हे मानवतेला न शोभणारी बाब आहे. अशी असंहिष्णूता लोकशाहीला मारक आहे.

ठळक मुद्देराणी बंग यांचे प्रतिपादन : राजुरा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : वंश, धर्म, जातीच्या नावावर अतिरेक करुन केवळ विचार पटत नाही म्हणून होणारे खून हे मानवतेला न शोभणारी बाब आहे. अशी असंहिष्णूता लोकशाहीला मारक आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नसून कर्तव्य व अधिकार यांची योग्य जाणीव ठेवून कर्मकांड, अंधश्रद्धा, व्यसनाधिनता यांचे समुळ उच्चांटन करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य हे जीवनातील अमुल्य मूल्य असल्याचे भान सर्वांनी ठेवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्यां व सर्चच्या संचालिका डॉ. राणी बंग यांनी केले.राजुरा मुक्ती दिन उत्सव समितीद्वारे हैद्राबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित राजुरा मुक्ती दिन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थतज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले होते. उद्घाटन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्या हस्ते झाले. यावेळी सत्कारमूर्ती म्हणून न्यायमूर्ती मुर्लीधर गिरडकर, प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, सुभाष धोटे, सुदर्शन निमकर, उपविभागीय अधिकारी डॉ. राजा दयानिधी, उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख, तहसीलदार डॉ. होळी, पं.स. सभापती कुंदा जेनेकर, न. प. उपाध्यक्ष सुनील देशपांडे, स्वामी येरोलवार, रमेश नळे, अ‍ॅड. अरुण धोटे, डॉ. सुरेश उपगन्लावार, डॉ. उमाकांत धोटे, प्राचार्य वारकड, प्राचार्य भोंगळे, प्राचार्य ठाकूरवार आदी उपस्थित होते.कार्यक्रमात राजुरा क्षेत्रातील मुळ रहिवासी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. मुर्लीधर गिरडकर, उपवनसंरक्षक सतिश वडस्कर, सिकॉमचे सेवानिवृत्त व्यवस्थापकीय संचालक जागोबा साळवे, वासुदेव सोमलकर, संघमित्रा बांबोळे व संमु चौधरी यांचा गुणगौरव सत्कार करण्यात आला.