शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

कर्मकांड, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा यांचे समूळ उच्चाटन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:13 IST

वंश, धर्म, जातीच्या नावावर अतिरेक करुन केवळ विचार पटत नाही म्हणून होणारे खून हे मानवतेला न शोभणारी बाब आहे. अशी असंहिष्णूता लोकशाहीला मारक आहे.

ठळक मुद्देराणी बंग यांचे प्रतिपादन : राजुरा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : वंश, धर्म, जातीच्या नावावर अतिरेक करुन केवळ विचार पटत नाही म्हणून होणारे खून हे मानवतेला न शोभणारी बाब आहे. अशी असंहिष्णूता लोकशाहीला मारक आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नसून कर्तव्य व अधिकार यांची योग्य जाणीव ठेवून कर्मकांड, अंधश्रद्धा, व्यसनाधिनता यांचे समुळ उच्चांटन करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य हे जीवनातील अमुल्य मूल्य असल्याचे भान सर्वांनी ठेवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्यां व सर्चच्या संचालिका डॉ. राणी बंग यांनी केले.राजुरा मुक्ती दिन उत्सव समितीद्वारे हैद्राबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित राजुरा मुक्ती दिन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थतज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले होते. उद्घाटन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्या हस्ते झाले. यावेळी सत्कारमूर्ती म्हणून न्यायमूर्ती मुर्लीधर गिरडकर, प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, सुभाष धोटे, सुदर्शन निमकर, उपविभागीय अधिकारी डॉ. राजा दयानिधी, उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख, तहसीलदार डॉ. होळी, पं.स. सभापती कुंदा जेनेकर, न. प. उपाध्यक्ष सुनील देशपांडे, स्वामी येरोलवार, रमेश नळे, अ‍ॅड. अरुण धोटे, डॉ. सुरेश उपगन्लावार, डॉ. उमाकांत धोटे, प्राचार्य वारकड, प्राचार्य भोंगळे, प्राचार्य ठाकूरवार आदी उपस्थित होते.कार्यक्रमात राजुरा क्षेत्रातील मुळ रहिवासी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. मुर्लीधर गिरडकर, उपवनसंरक्षक सतिश वडस्कर, सिकॉमचे सेवानिवृत्त व्यवस्थापकीय संचालक जागोबा साळवे, वासुदेव सोमलकर, संघमित्रा बांबोळे व संमु चौधरी यांचा गुणगौरव सत्कार करण्यात आला.