शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सिंदेवाही बसस्थानक समस्यांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 01:42 IST

चंद्रपूर ते नागपूर मार्गावर स्थानिक शिवाजी चौकाजवळ नवीन बसस्थानक उभारण्यात आले. परंतु, मुलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे हे बसस्थानक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे.

ठळक मुद्दे१५ वर्षांपासून रंगरंगोटी नाही : प्रवासी सोयीसुविधांपासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : चंद्रपूर ते नागपूर मार्गावर स्थानिक शिवाजी चौकाजवळ नवीन बसस्थानक उभारण्यात आले. परंतु, मुलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे हे बसस्थानक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे.सिंदेवाही येथे १९९६ मध्ये बसस्थानक सुरू झाले. विशेष म्हणजे, येथील बसस्थानक मराठवाडा पॅटर्नप्रमाणे बांधण्यात आले. बसस्थानकावर सहा प्लॅटफार्म आहेत. बसस्थानकामधील पंखे नेहमी बंद असतात. परिसरात पथदिव्यांची व्यवस्था आहे. या दिव्यांचा प्रकार कमी पडत असल्याने हायमॉस्ट लावणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात जनतेला थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. बसस्थानक परिसरात पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे दुचाकी वाहने याच परिसरात कुठेही ठेवल्या जातात. १५ वर्षांपासून बसस्थानकाची रंगरंगोटी करण्यात आली नाही. त्यामुळे बसस्थानक जीर्ण अवस्थेत दिसून येत आहे. परिसरात बरीच जागा रिकामी पडून आहे. पावसाळ्यात या जागेवर पाणी साचून राहते. बसस्थानक सभोवताल टिनाची संरक्षक भिंत आहे. टिन तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्या जागेवर विटांची संरक्षक भिंत बांधून दुकानाचे गाळे बांधल्यास चहा व फळांचे दुकान, स्टेशनरी, रसवंती यासारखे छोटे व्यवसाय सुरू होवू शकतात. पूर्वी नागपूरला जाण्यासाठी मूल येथून सिंदेवाहीमार्गे तीन बसेस सुरू होत्या. मात्र, काही वर्षांनंतर त्या बसफेºया बंद करण्यात आल्या. नागपूरसाठी प्रवासी मिळत नाही, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाकडून देण्यात आली. पण, खासगी वाहनांत प्रचंड गर्दी दिसून येते.लोकप्रतिनिधींची निष्क्रियताशहरात अनेक समस्या कायम आहेत. यावर स्थानिक लोकप्रतिनिधी बघ्याची भूमिका घेतात. केवळ राजकीय स्वार्थी पुढे ठेवूनच आंदोलने करण्याची प्रवृत्ती वाढू लागली. त्यामुळे सार्वजनिक हिताचे प्रश्न जै-थे आहेत. खासगी बसेसची स्पर्धा लक्षात घेऊन बदलत्या काळानुसार बसस्थानकातील मूलभूत सुविधांमध्ये वाढ केल्यास परिवहन महामंडळाच्या वाहनांमधूनच प्रवास करणाºयांची संख्या वाढू शकते. पण, लोकप्रतिनिधीच निष्क्रीय असल्याने समस्यांमध्येच वाढ होत आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.