शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

बायो जैविक शेती शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 05:00 IST

तालुक्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. धान लागवडीचा खर्च जाता शेतकऱ्यांच्या वाट्याला फारसे काही येत नाही. परिणामी, दरवर्षी आर्थिक संकटे पाचविला पुजलेली असतात. यावर पर्याय म्हणून हळदी येथील शेतकरी सुनील चलाख यानी जैविक शेती सुरू केली. रासायनिक शेतीला त्यांनी पूर्णत: फाटा दिला. त्यांचे कार्य अन्य शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरले.

ठळक मुद्देहळदी येथील प्रयोग यशस्वी : त्रिसुत्रीने दिला रासायनिकयुक्त शेतीला फाटा

राजू गेडाम । ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : रासायनिक खत व किटकनाशकांचे दुष्परिणाम हे भयंकर नुकसानकारक सिद्ध होत असताना हळदी येथील प्रयोगशील शेतकरी सुनिल चलाख यांनी सुरू केलेल्या बायो एफ जैविक शेतीचा यशस्वी प्रयोग आशेचे किरण ठरला आहे. सुपीक भुसभुसीत माती, खर्चात बचत आणि उत्पन्नात हमखास वाढ ही त्रिसूत्री जैविक शेतीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.तालुक्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. धान लागवडीचा खर्च जाता शेतकऱ्यांच्या वाट्याला फारसे काही येत नाही. परिणामी, दरवर्षी आर्थिक संकटे पाचविला पुजलेली असतात. यावर पर्याय म्हणून हळदी येथील शेतकरी सुनील चलाख यानी जैविक शेती सुरू केली. रासायनिक शेतीला त्यांनी पूर्णत: फाटा दिला. त्यांचे कार्य अन्य शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरले. त्यामुळे सत्यक्रांतीच्या जैविक शेती विकास अभियान अंतर्गत शेतातील आमराईत शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत प्रगतीशील शेतकरी चलाख यांचा सत्कार व जैविक शेती जागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला.रासायनिक शेतीऐवजी जैविक शेतीचा अंगिकार सर्व शेतकऱ्यांनी विषमुक्त अन्न-आरोग्यसंपन्न परिवारासोबत सुपिक मातीची कास सर्वांनी धरावी. विषमुक्त असलेल्या पिकाची लागवड करावी जेणेकरून आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुव्यवस्थित राखण्यास मदत होईल, अशी माहिती सुनील चलाख यांनी दिली.अशी आहे शेतीरासायनिक खत व कीटकनाशके वापरल्याने शेत जमीन खराब होते. त्यातील पोषक द्रव्ये नाहीसे होतात. हे टाळण्यासाठी हळदी येथील शेतकरी चलाख यानी आपल्या जनांवराच्या गोठ्यातील शेण, तणस, कचरा, काड्या आदी एकत्र करुन गावाशेजारी टाकले. त्या खताला उन्ह लागू नये, म्हणून सावलीसाठी ग्रीन जाळी बांधली. त्यानतर वेळोवेळी पाणी शिंपले. यातून गांडुळ तयार झाले. हे जैविक खत पिकाला उपयुक्त ठरले आहे.

टॅग्स :agricultureशेती