शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

बल्लारपुरात रंगली लोकशाहीरांची मैफिल; वामनदादांच्या गीतांनी आठवणीला उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:32 IST

बल्लारपूर : बाबासाहेबांच्या विचारांची पालखी खांद्यावर घेऊन निघालेल्या पहिल्या पिढीतील धगधगता निखारा लोकशाहीर वामनदादा कर्डक यांनी गेली ६० वर्षे ...

बल्लारपूर : बाबासाहेबांच्या विचारांची पालखी खांद्यावर घेऊन निघालेल्या पहिल्या पिढीतील धगधगता निखारा लोकशाहीर वामनदादा कर्डक यांनी गेली ६० वर्षे विविध विषयांवर गीत लेखन करून व लोकगीतांमधून दादांनी लोकांना जागृत केले. त्यांनी लिहिलेल्या व गायिलेल्या गीतांनी त्यांच्या जयंतीनिमित्त आठवणीला उजाळा देण्यात आला.

वामनदादा कर्डक यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त गोरक्षण वॉर्डातील आम्रपाली बुद्ध विहार येथे (सात खोली) हा अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ॲड. प्रियंका चौहान, कवी नरेंद्र सोनारकर, कशिश वेले, दीक्षा दयानंद, अलका गुढे, कपिल ढाले, अजय चौहान यांनी वामनदादांच्या आठवणी सांगून त्यांची अजरामर गीते तुफानातले दिवे, भीमा तुझ्या मताचे, दलित शोषित, पीडितांच्या विविध विषयांवर भाष्य करणारी गीते गाऊन उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. रजनीश खेकारे, क्षितिज खैरकर, रितिक खैरकर, शोभना शंभरकर, प्राजक्ता पाटील, पीयुष बैस, क्रिस्टीफर अंथोनी यांनी कार्यक्रमाला सहकार्य केले.