शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

वाढीव वीजबिलामुळे जनतेमध्ये आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 05:00 IST

कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने तालुक्यातील शेतकरी, मजुर, गोरगरीब जनतेपुढे कुटुंबाच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच महावितरणने पाठवलेल्या विद्युत बिलाचा भरणा अशक्य आहे. त्यामुळे सर्व घरगुती विजग्राहकांचे तीन महिन्याचे वीजबिल माफ करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सिध्देश्वर भर्रे यांनी केली.

ठळक मुद्देबिल माफ करण्याची मागणी, सामाजिक संघटनेचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने लॉकडाऊन सुरु केले. त्यामुळे अनेकांचे रोजगार नष्ट झाले आहे. शेतकरी, मजूर, शेतमजूर, छोटे-मोठे व्यावसायिक अशा अनेकांपुढे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर महावितरणने तीन महिन्यांचे एकित्रत वीज बिल पाठविले. परिणामी जनसामान्यांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. त्यामुळे वीज बिल माफ करण्यात यावे, अन्यथा महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा भारतीय रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण खोब्रागडे यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष प्रेमदास बोरकर यांनी उर्जामंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.वीज बिल माफ कराब्रह्मपुरी : कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने तालुक्यातील शेतकरी, मजुर, गोरगरीब जनतेपुढे कुटुंबाच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच महावितरणने पाठवलेल्या विद्युत बिलाचा भरणा अशक्य आहे. त्यामुळे सर्व घरगुती विजग्राहकांचे तीन महिन्याचे वीजबिल माफ करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सिध्देश्वर भर्रे यांनी केली.भद्रावतीत तहसीलदारांना निवेदनभद्रावती : महावितरणने ग्राहकांना पाठवलेले विद्युत बील माफ करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी भद्रावतीच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांना पाठवले आहे. निवेदन देताना महाप्रदेश महासचिव कुशल मेश्राम, विजय इंगोले, नगरसेवक सुनील खोब्रागडे, नगरसेवक राहुल चौधरी, विशाल कांबळे, विठ्ठल पुनवटकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण