शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

आपत्तीत नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:18 IST

राजुरा : नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे अनेकांनी घरे क्षतिग्रस्त झाली. जनावरे वाहून गेलीत. वीज कोसळून अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. ...

राजुरा : नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे अनेकांनी घरे क्षतिग्रस्त झाली. जनावरे वाहून गेलीत. वीज कोसळून अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. गेल्या दोन वर्षांपासून अनेक शेतकरी व नागरिक आर्थिक मोबदल्यापासून वंचित आहेत. हलाकीच्या परिस्थितीत जीवन जगत असताना अनेकांना आर्थिक मोबदला न मिळाल्याने गोरगरीब कुटुंब अडचणीत सापडले आहेत. अशा नागरिकांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.

राजुरा मतदारसंघातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यात अतिवृष्टी व वीज पडून अनेकांची घरे कोसळली. तसेच शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहे. परंतु, संबंधित कुटुंबांना व शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून मोबदला मिळाला नाही. शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहेत. ऐन हंगामाच्या दिवसात शेतकऱ्यांच्या कुटुंबांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे, असेही धोटे यांनी म्हटले आहे.