शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्यावा

By admin | Updated: June 30, 2016 01:07 IST

तालुक्यात दुष्काळाचे सावट मागील तीन वषार्पासून सतत सुरु आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापटला आहे.

कॉग्रेसचे निवदेन : शेतकरी आर्थिक संकटातमूल : तालुक्यात दुष्काळाचे सावट मागील तीन वषार्पासून सतत सुरु आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापटला आहे. त्यामुळे शेतकऱ्या काढलेल्या पिक विमा त्वरीत देण्यात यावा, अशी मागणी कॉग्रेस कमिटीतर्फे करण्यात आली आहे. मूल तालुक्यातील बहूतेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे. तालुक्यामधील दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊनही संपूर्ण तालुक्यात ५० टक्क्यापेक्षा कमी आणेवारी दर्शविलेली आहे. त्यामुळे पिकांची आणेवारी ५० टक्क्यापेक्षा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमाची रक्कम त्वरित मिळणे आवश्यक आहे. मात्र २०१३-१४ व २०१४-१५ या वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्याला वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे मूल तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमाचा लाभ मिळाला नाही. सदर बाबींचा शासन स्तरावर पाठपुरावा करावा यासाठी मंगळवारी जिल्हा कॉग्रेस कमेटीचे महासचिव संजयपाटील मारकवार यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सचिव राकेश रत्नावार , उपाध्यक्ष राम बुरांडे, सभापती घनश्याम येनुरकर, उपसभापती संदीप कारमवार, सभापती संगीता पेंदाम, धनंजय चिंतावार, प्रभाकर लेनगुरे, रुमदेव गोहणे, राजेंद्र कन्नमवार, पुरुषोत्तम भूरसे, शांताराम कामडे सरपंच विनोद कामडे आदी कॉग्रेस कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)