शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

गडबोरी गावाचे संरक्षण अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:38 IST

वासेरा : मागील वर्षी जून महिन्यामध्ये गडबोरी येथील एका नऊ महिन्याच्या स्वराज नामक मुलाला घरातून उचलून नेऊन बिबट्याने ठार ...

वासेरा :

मागील वर्षी जून महिन्यामध्ये गडबोरी येथील एका नऊ महिन्याच्या स्वराज नामक मुलाला घरातून उचलून नेऊन बिबट्याने ठार केले होते. याच महिन्यात एका ६५ वर्षीय महिलेला वाघाने घरातून झोपेतच उचलून ठार केले होते. त्यानंतर वनविभागाने गावाच्या सभोवताल ५० सौर दिव्यांची व्यवस्था केली होती. मात्र आता हे सर्व दिवे बंद असल्याने गावाची सुरक्षा पुन्हा धोक्यात आली आहे.

गडबोरी हे गाव डोंगरपायथ्याशी असून, गावाच्या सभोवताल वाघ, बिबट्यांचा संचार आहे. त्यामुळे नागरिक कायम दहशतीत असतात. मागील वर्षी सौर दिवे लावले, मात्र आता ते बंद अवस्थेत आहेत. आठ महिन्यांपासून दिवे बंद असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.

वनपरिक्षेत्र कार्यालय सिंदेवाही अंतर्गत गडबोरी गाव येत असून, गावाच्या सभोवताल वाघ, बिबट्यांची दहशत अजूनही कायम आहे. शेतकऱ्यांना शेतात जाणेसुद्धा मुश्कील झाले आहे. नागरिकांना वाघ, बिबट्याचे दर्शन हाेतेे. सौर दिवे बंद असल्यामुळे नागरिकांना रात्री बाहेर फिरणे अवघड झाले आहे. गावात वाघ बिबटे कधी घुसेल याचा नेम नाही. वनविभागाने गट बोरी सभोवताल लावलेले सौर दिवे दुरुस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मागील वर्षी गट बोरी येथील दोघांचे बिबट्याच्या हल्ल्यात प्राण गेले होते. तेव्हा वनविभागाने ग्रामस्थांना आश्वासन दिले होते की गावाच्या सभोवताल तारेचे कुंपण करून देऊ, पण ते आश्वासन फोल ठरल्याचे दिसत आहे.