शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

भाजीपाला, किराणा आणि फळांच्या किंमतीही भडकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 05:00 IST

किलोमागे चक्क ३० ते ४० रुपयांची दरवाढ झाली आहे. आलू, कांदे, लसुनच्या किंमती गगणाला पोहचल्या आहे. फुलकोबीने चक्क शंभरी गाढली आहे. १० ते १५ रुपयांनी या दिवसात मिळणारी भेंडी आता ६० ते ७० रुपयांनी विकली जात आहे. दरम्यान, नवरोत्रोत्सव सुरु झाल्यामुळे फ‌ळांच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. सफरचंद २ हजार २०० रुपयांच्या पेटीवरून २ हजार ८०० रुपयांपर्यंत पोहचले आहे.

ठळक मुद्देबजेट कोलमडले। किलोमागे ३० ते ४० रुपयांची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचे संकट त्यातच परतीच्या पावसाचा धुमाकुळ यामुळे बाजारपेठांमध्ये महागाईचा भडका उडाला आहे. परिणामी सामान्य नागरिकांची चांगलीच आर्थिक कोंडी झाली आहे. अन्यधान्य, तेलांच्या किंमती वाढल्या असतानाच आता भाजीपाल्यानेही यात भर घातली आहे.किलोमागे चक्क ३० ते ४० रुपयांची दरवाढ झाली आहे. आलू, कांदे, लसुनच्या किंमती गगणाला पोहचल्या आहे. फुलकोबीने चक्क शंभरी गाढली आहे. १० ते १५ रुपयांनी या दिवसात मिळणारी भेंडी आता ६० ते ७० रुपयांनी विकली जात आहे. दरम्यान, नवरोत्रोत्सव सुरु झाल्यामुळे फ‌ळांच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. सफरचंद २ हजार २०० रुपयांच्या पेटीवरून २ हजार ८०० रुपयांपर्यंत पोहचले आहे. तर मोसंबी ८०० रुपयांवरून १ हजार ३०० रुपयांवर तर दाळींब २० किलोचा कॅरेट १ हजार ६०० रुपयांवर २ हजार ४०० रुपयांवर पोहचले आहे. यामुळे चिल्लर व्यावसायिकांनीही दरवाढ केली आहे. परिणामी ग्राहकांना मोठा आर्थिक फटसा सहन करावा लागत आहे.तूर डाळ २० रुपयांनी महागलीमागील दहा दिवसांपूर्वीच्या तुलनेत तूळ दाळीमध्ये २० रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे. पूर्वी १०० रुपये किलो असणारी दाळ आता १२० रुपये किलोने ग्राहकांना खरेदी करावी लागत आहे. त्यासोबतच खाद्य तेलांच्या किंमतीमध्ये प्रति किलो पाच ते सात रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्यांना अडचण जात आहे.फळांच्या किंमती वाढल्यानवरात्रोत्सवामुळे फळांच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील आठ दिवसाच्या तुलनेमध्ये किलोमध्ये प्रत्येक फळांच्या किंमतीत ५० ते ६० रुपयांची वाढ झाली.परतीच्या पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातच बाहेरून येणाऱ्या भाजीपाल्याची आवकही कमी झाल्याने मागील काही दिवसात किंमती झपाट्याने वाढल्या आहे. आठवड्याच्या भाजीपाल्यासाठी किमान पाचशे रुपये मोजावे लागत आहे.

टॅग्स :vegetableभाज्याfruitsफळे