शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

रोजगार व उत्पन्न वाढीसाठी अहवाल तयार करा

By admin | Updated: January 8, 2015 22:51 IST

जिल्ह्याच्या उत्पादनात आणि रोजगारात वाढ केल्यास हा जि?हा सक्षम आणि संपन्न होईल. या जिल्ह्यात भौगोलि संसाधन आहेत. त्याचा पुरेपूर वापर विकासाठी व्हायला हवा. त्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी

चंद्रपूर : जिल्ह्याच्या उत्पादनात आणि रोजगारात वाढ केल्यास हा जि?हा सक्षम आणि संपन्न होईल. या जिल्ह्यात भौगोलि संसाधन आहेत. त्याचा पुरेपूर वापर विकासाठी व्हायला हवा. त्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी अहवाल तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री तथा वित्तमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी गुरूवारी जिल्हा वार्षिक योजना व पुढील पाच वषार्साठी विकास कामाचे नियोजन यासंबंधीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.नव्या सरकाराच्या स्थापनेनंतर पहिली सभा गुरूवारी पार पडली. या सभेग्ला सर्वच जनप्रतिनिधी उपस्थित होते. हे औचित्य साधून जिल्हा नियोजन समितीच्या अद्ययावत सभागृहातचे उदघाटन यावेळी त्यांच्या हस्ते झाले.आमदार विजय वडेट्टीवार, नाना शामकुळे, आमदार डॉ.संजय धोटे, आमदार सुरेश धानोरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, महापौर राखी कंचलार्वार, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर व जिल्हा नियोजन अधिकारी एम.एम.सोनकुसरे यावेळी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी पुढील पाच वर्षाच्या विकास नियोजनाबाबत सूचना केल्या. विकास कामे करत असतांना गुणवत्तेमध्ये तडजोड न करता मुदतीत पूर्ण काम झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बैठकीत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी व मनपा आयुक्त यांनी विकासकामांचे सादरीकरण केले. यावर बोलतांना पालकमंत्री म्हणाले, रस्ते प्रामुख्याने सिमेंटचे बनविण्यावर भर देण्यात यावा. चंद्रपूर फोर्टचा कृती आराखडा तयार करावा. मोठया प्रमाणात घरे तोडून चंद्रपूर बायपास बनविणे योग्य नसल्याने चंद्रपूर बायपासचा आराखडा तयार करावा. अनाधिकृत बांधकाम, खुल्या जागांचा विकास याबाबत जिल्हाधिका-यांनी लक्ष घालावे, असे त्यांनी म्हटले. (जिल्हा प्रतिनिधी)