शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत प्रलय व चांदणीला प्रथम पुरस्कार

By राजेश मडावी | Updated: January 15, 2024 15:18 IST

परिणामी महाविद्यालयाने सलग तिसऱ्यांदा सांघिक ढाल पटकाविली आहे.

राजेश मडावी, चंद्रपूर : मूल येथील कर्मवीर महाविद्यालयात झालेल्या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. परिणामी महाविद्यालयाने सलग तिसऱ्यांदा सांघिक ढाल पटकाविली आहे.

कर्मवीर दादासाहेब कन्नमवार जयंती दिनानिमित्ताने कर्मवीर महाविद्यालयात ‘समाजाच्या उन्नतीचा मार्ग म्हणजे आरक्षण होय?’ या विषयावर राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा घेण्यात आली होती. यात विषयाच्या बाजूने सरदार पटेल महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रलय म्हशाखेत्री, तर विषयाच्या विरूद्ध बाजूने याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी चांदणी धनकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. अजय बेले यांच्यासह प्रा. संदेश पाथर्डे, डॉ. सपना वेगीनवार, डॉ. संजय उराडे, डॉ. नीलेश चिमूरकर, डॉ. बिरादर, डॉ. अनिता मत्ते, डॉ. आरती दीक्षित, प्रा.अपर्णा तेलंग, प्रा.आशा सोनी आदींनी मार्गदर्शन केले.