शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

तळोधी ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्तात हटविले अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:13 IST

तळोधी (बा.) ग्रामपंचायतीच्या मुख्य रस्त्यावर भाजीपालाधारकानी गुजरी भरवून अतिक्रमण करीत असल्यामुळे नागरिकांना रहदारी करताना अडचणी येत होत्या.

ठळक मुद्देग्रामपंचायतने रस्त्यावरील अतिक्रमण हटविले.

लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी (बा.) : तळोधी (बा.) ग्रामपंचायतीच्या मुख्य रस्त्यावर भाजीपालाधारकानी गुजरी भरवून अतिक्रमण करीत असल्यामुळे नागरिकांना रहदारी करताना अडचणी येत होत्या. मात्र भाजीपाला विक्रेते मुजोरी करीत हटण्यास तयार नव्हते. त्यामुळे मंगळवारी पोलिसांच्या बंदोबस्तात ग्रामपंचायतने रस्त्यावरील अतिक्रमण हटविले.तळोधी (बा) ग्रामपंचायतीच्या मुख्य रस्त्यावर गेल्या सहा ते सात महिन्यांपासून भाजीपाला व लहान-मोठे व्यवसाय धारकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजुला आपले व्यवसाय थाटले होते. त्यामुळे या मार्गावरून नेहमी रहदारी करीत असताना वाहनधारकांना अडचणी निर्माण होत होत्या. ग्रामपंचायतीने अनेकदा नोटीस बजावून सुद्धा भाजीपाला धारकांनी अतिक्रमण हटविले नाही. त्यामुळे सरपंच राजू रामटेके यांनी पोलीस विभागाकडे धाव घेवून रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. मंगळवारी पोलीस बंदोबस्तात मुख्य रस्त्यावरील व बसस्थानकाजवळील दोन्ही बाजुला फळविक्रेते, चायटपरी यांचे वाढलेले अतिक्रमण ठाणेदार श्रीकांत पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाºयांनी हटविले. यावेळी सरपंच राजू रामटेके, ग्रामपंचायत सदस्य व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.