शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
9
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
10
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
11
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
12
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
13
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
14
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
15
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
16
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
17
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
18
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
19
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
20
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा

पिकाला लावली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:25 IST

धानपीक कापणी आणि मळणीला परवडणार नाही, हे लक्षात आल्यानंतर एका शेतकºयाने अतिशय जड अंतकरणाने संपूर्ण तीन एकर शेतालाच आग लावून दिली.

आॅनलाईन लोकमतनागभीड : धानपीक कापणी आणि मळणीला परवडणार नाही, हे लक्षात आल्यानंतर एका शेतकºयाने अतिशय जड अंतकरणाने संपूर्ण तीन एकर शेतालाच आग लावून दिली.चंद्रशेखर मारोती मेश्राम असे त्या शेतकऱ्याचे नाव असून तो नागभीड तालुक्यातील वलनी येथील रहिवासी आहे. मेश्राम यांना दहा एकर शेती असून या शेतीत यावर्षी धानाचे पीक घेतले होते. पिकाची या शेतकऱ्याने पोटच्या गोळ्यासारखी काळजी घेतली.एवढेच नाही तर एकरी १२ हजार याप्रमाणे मेश्राम यांनी ३६ हजार रुपयेसुद्धा खर्च केले. मेश्राम यांच्या या मेहनतीचे फलीत म्हणून पीकही जोमात आले. या पिकाच्या भरवशावर सदर शेतकरी उद्याची स्वप्नं रंगवित असताना आणि धान पीक अंतिम टप्प्यात आले असतानाच या पिकावर मावा व तुडतुडा या रोगांनी आक्रमण केले. या रोगांनी मेश्राम यांची शेती एवढी प्रभावित झाली की तीन एकरातील संपूर्ण धान पीक नष्ट झाले. शेवटी हताश झालेल्या मेश्राम यांनी शेतातील धान पीक स्वत:च आग लावून जाळून टाकले.धान्याऐवजी रोखअगदी मागील वर्षीपर्यंत शेतातील धानाची कापणी आणि मळणी धान्याच्या मोबदल्यात करण्यात येत होती. त्याचे दरही ठरलेले होते. पण यावर्षी कापणी करणाºया मजुरांनी आणि मळणी करणाºया मशीनचालकांनी शेतातील धान पिकाची अवस्था लक्षात घेऊन यात बदल केला असून एकराप्रमाणे रोखीने काम करीत आहेत.