शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

पिकाला लावली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:25 IST

धानपीक कापणी आणि मळणीला परवडणार नाही, हे लक्षात आल्यानंतर एका शेतकºयाने अतिशय जड अंतकरणाने संपूर्ण तीन एकर शेतालाच आग लावून दिली.

आॅनलाईन लोकमतनागभीड : धानपीक कापणी आणि मळणीला परवडणार नाही, हे लक्षात आल्यानंतर एका शेतकºयाने अतिशय जड अंतकरणाने संपूर्ण तीन एकर शेतालाच आग लावून दिली.चंद्रशेखर मारोती मेश्राम असे त्या शेतकऱ्याचे नाव असून तो नागभीड तालुक्यातील वलनी येथील रहिवासी आहे. मेश्राम यांना दहा एकर शेती असून या शेतीत यावर्षी धानाचे पीक घेतले होते. पिकाची या शेतकऱ्याने पोटच्या गोळ्यासारखी काळजी घेतली.एवढेच नाही तर एकरी १२ हजार याप्रमाणे मेश्राम यांनी ३६ हजार रुपयेसुद्धा खर्च केले. मेश्राम यांच्या या मेहनतीचे फलीत म्हणून पीकही जोमात आले. या पिकाच्या भरवशावर सदर शेतकरी उद्याची स्वप्नं रंगवित असताना आणि धान पीक अंतिम टप्प्यात आले असतानाच या पिकावर मावा व तुडतुडा या रोगांनी आक्रमण केले. या रोगांनी मेश्राम यांची शेती एवढी प्रभावित झाली की तीन एकरातील संपूर्ण धान पीक नष्ट झाले. शेवटी हताश झालेल्या मेश्राम यांनी शेतातील धान पीक स्वत:च आग लावून जाळून टाकले.धान्याऐवजी रोखअगदी मागील वर्षीपर्यंत शेतातील धानाची कापणी आणि मळणी धान्याच्या मोबदल्यात करण्यात येत होती. त्याचे दरही ठरलेले होते. पण यावर्षी कापणी करणाºया मजुरांनी आणि मळणी करणाºया मशीनचालकांनी शेतातील धान पिकाची अवस्था लक्षात घेऊन यात बदल केला असून एकराप्रमाणे रोखीने काम करीत आहेत.