शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

कापणीपूर्व धानपिकांवर किडीचा प्रादुर्भाव

By admin | Updated: October 18, 2015 01:15 IST

अगोदरच कमी पावसामुळे शेतकरी त्रस्त आहेत. अशातच आता अगदी हाती येणाऱ्या धानपिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत.

चिरोली : अगोदरच कमी पावसामुळे शेतकरी त्रस्त आहेत. अशातच आता अगदी हाती येणाऱ्या धानपिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत.सभोवताल जंगले, तलाव, टेकड्या, नदी या नैसर्गिक घटकांनी व्यापलेल्या परिसरात मुख्य पीक हे धानाचे घेतले जाते. शेतीच्या मशागतीपासून शेतकरी वर्ग बी-बियाणे, रासायनिक खते, निंदण व फवारण्यावर लाखो रुपयांचा खर्च करुन उत्पादन घेतात. त्यामुळे कौटुंबिक देवाण-घेवाण करुन उदरनिर्वाह करणारे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. अशातच यावर्षीच्या पावसाचे प्रमाण अत्यल्प व सिंचनाच्या सोई अपुऱ्या असल्याने धानपीक धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपापल्या परीने मोटरपंप व इंजिनद्वारे मिळेल त्या मार्गाने आवश्यक पुरवठा करण्याचा प्रयत्न चालवला असताना मानमोडी, बुरशीसारख्या रोगांना प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी पुरता कोलमडला आहे.अशा परिस्थितीत शासनाने पिकांच्या संवर्धनासाठी पाहणी करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)