शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
5
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
6
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
7
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
8
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
9
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
10
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
11
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
12
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
13
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
14
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
15
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
16
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
17
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
18
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
19
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
20
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?

कापणीपूर्व धानपिकांवर किडीचा प्रादुर्भाव

By admin | Updated: October 18, 2015 01:15 IST

अगोदरच कमी पावसामुळे शेतकरी त्रस्त आहेत. अशातच आता अगदी हाती येणाऱ्या धानपिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत.

चिरोली : अगोदरच कमी पावसामुळे शेतकरी त्रस्त आहेत. अशातच आता अगदी हाती येणाऱ्या धानपिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत.सभोवताल जंगले, तलाव, टेकड्या, नदी या नैसर्गिक घटकांनी व्यापलेल्या परिसरात मुख्य पीक हे धानाचे घेतले जाते. शेतीच्या मशागतीपासून शेतकरी वर्ग बी-बियाणे, रासायनिक खते, निंदण व फवारण्यावर लाखो रुपयांचा खर्च करुन उत्पादन घेतात. त्यामुळे कौटुंबिक देवाण-घेवाण करुन उदरनिर्वाह करणारे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. अशातच यावर्षीच्या पावसाचे प्रमाण अत्यल्प व सिंचनाच्या सोई अपुऱ्या असल्याने धानपीक धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपापल्या परीने मोटरपंप व इंजिनद्वारे मिळेल त्या मार्गाने आवश्यक पुरवठा करण्याचा प्रयत्न चालवला असताना मानमोडी, बुरशीसारख्या रोगांना प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी पुरता कोलमडला आहे.अशा परिस्थितीत शासनाने पिकांच्या संवर्धनासाठी पाहणी करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)