शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

नाशिवंत होणारा भाजीपाला व फळे अधिक काळ टिकण्यासाठी प्रयत्न करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:32 IST

टाळेबंदी उठविल्यानंतर भाजीपाल्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने कमी दरात भाजीपाला विक्री करावा लागत आहे. यामुळे भाजीपाला उत्पादनाचा खर्चही निघत ...

टाळेबंदी उठविल्यानंतर भाजीपाल्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने कमी दरात भाजीपाला विक्री करावा लागत आहे. यामुळे भाजीपाला उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने भाजीपाला उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. ही बाब लक्षात घेऊन भाजीपाल्याच्या दराविषयी धोरण ठरवावे. शेतकऱ्यांना न्याय दयावा, अशी विनंती मूल येथील भाजीपाला उत्पादक मंगेश पोटवार यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. ना. भुसे यांनी भाजीपाला उत्पादकांची कैफीयत ऐकून घेतली. भाजीपाल्याचे दर कमी असल्याचे मान्य करताना एमआरपीअंतर्गत भाजीपाल्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी विभागाच्या वतीने प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. भाजीपाला उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या भरमसाठ वाढलेल्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने योजना हाती घ्यावी, याकडेही त्यांचे लक्ष वेधले. यावेळी उत्पादकांच्या अडचणी समजून घेतल्या.