शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

२ सप्टेंबरच्या संपात सहभागी व्हा

By admin | Updated: August 6, 2016 00:42 IST

विविध केंद्रीय कामगार संघटनांनी मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ २ सप्टेंबरला देशव्यापी संपाची हाक दिली आहे.

आंगणवाडी महिला मेळावा : रमेशचंद्र दहिवडे यांचे आवाहनसावली : विविध केंद्रीय कामगार संघटनांनी मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ २ सप्टेंबरला देशव्यापी संपाची हाक दिली आहे. हा संप सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी आणि त्या दिवशीच्या लढाऊ आंदोलनात अधिकाधिक श्रमिकांना रस्त्यावर उतरविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केले.आंगणवाडी महिलांचा मेळावा शालू वरेटवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. दहिवडे व बाबाराव मून उपस्थित होते. प्रास्ताविक भाषणात शोभा बोगावार म्हणाल्या की, सतत वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्य नागरिकांना जगणे कठीण झाले आहे. अल्पसे मानधन आणि तेदेखील तीन-तीन महिने मिळत नाही. दोन वर्षांचा कार्यकाळ लोटून मानधन वाढीची थकबाकी देण्यात आलेली नाही. काही आंगणवाडीसेविका सेवानिवृत्त झाल्या आहेत. तर काही मरण पावल्या. त्यांना एक लाख व मदतनीसांना ७५ हजार रुपये कोणालाही देण्यात आले नाहीत. बाबाराव मून यांनीही केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणाचा खरपूस समाचार घेतला.मेळावा यशस्वी करण्याकरिता शिला रोहणकर, प्रभा मेश्राम, अल्का मेंढे, दिप्ती मेश्राम, बेबी लोणबले, सुशिला मंगर, सिंधू आसमवार यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)