शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल; पित्याच्या आत्महत्याप्रकरणी चार जणांना अटक
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

‘पावला’ म्हणायचा

By admin | Updated: April 9, 2016 01:18 IST

दीर्घकाळ भवती न भवती झाल्यानंतर अखेर शनि शिंगणापूरच्या देवस्थान विश्वस्त मंडळाला सुबुद्धी झाली आणि भूमाता ब्रिगेडच्या रणरागिणींना तेथील शनी पावला म्हणायचा.

योजना ठरली कुचकामी : शेतकरी सिंचनाच्या प्रतीक्षेत वरोरा : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत लघु सिंचन विभागाच्या वतीने अल्पभुधारक शेतकऱ्यांना वरोरा तालुक्यातील विविध गावात सात सामूहिक शॅलो ट्युबवेल योजना मंजुर करण्यात आले. मात्र त्याचा लाभ शेतकऱ्यांना मागील तीन वर्षांपासून आजतागत मिळाला नसल्याने २१ शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत लघु सिंचन विभागाच्या वतीने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे गट तयार करून सामूहिक शॅलो ट्युबवेल शेतात देण्यात येते. याकरिता विद्युत उभारणी ट्युबवेल पर्यंत सदर योजनेमध्ये करण्यात येते. सन २०१२ मध्ये वरोरा तालुक्यातील एकार्जुना, वनोजा, मार्डा, शेंबळ आदी गावामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांचे गट तयार करून सात ट्युबवेल तयार करण्यात आल्यात. त्याकरिता विद्युत उभारणी करण्यात आली. परंतु त्याचे काम पूर्णत्वास गेले नसल्याने मागील तीन वर्षापासून या शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पिके घेता आली नाही, सोबतच भाजीपालाही शेतात लावण्याकरिता पाणी उपलब्ध नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शेतकऱ्यांची आर्थिक प्रतवारी सुधारावी याकरिता शासन शेती विकासाकरिता अनेक योजना कार्यान्वित करते. मात्र काही योजना शेतकऱ्यापर्यंत अर्धवट स्वरूपात पोहोचत असल्याने शेतकऱ्यांनी आर्थिक प्रतवारी खरेच सुधारेल काय, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे. (तालुका प्रतिनिधी)आंदोलनाचा इशारामागील तीन वर्षांपासून वरोरा तालुक्यातील २१ शेतकऱ्यांना शॅलो ट्युबवेलचा लाभ मिळाला नसल्याने अल्पभुधारक शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. या योजनेचे काम पूर्ण दाखवून रक्कम उचल करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे वरोरा शहर अध्यक्ष तथा नगरसेवक छोटू शेख यांनी केला आहे. यामध्ये झालेल्या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन उभारण्याचा इशारा नगरसेवक शेख यांनी दिला आहे.