शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

जैविक शेती शेतकऱ्यांसाठी लाभदायक

By admin | Updated: June 19, 2015 01:52 IST

सद्यस्थितीत शेतकरी हा योग्य माहितीअभावी गैरसमजुतीमुळे रासायनिक शेतीकडे जास्त आकर्षित होत आहे.

चंदनखेडा: सद्यस्थितीत शेतकरी हा योग्य माहितीअभावी गैरसमजुतीमुळे रासायनिक शेतीकडे जास्त आकर्षित होत आहे. मात्र भविष्यात आपली शेती योग्य पद्धतीने टिकवून ठेवण्यासाठी जैविक शेतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. जैविक शेती ही शेतकऱ्यांसाठी लाभदायक असून त्यातून शेतकरी आपले अधिकाधिक उत्पादन घेवून अपाली आर्थिक प्रगती साधू शकतो. व शेतजमिनीची प्रतही टिकवून ठेवू शकतो. त्यामुळे ही शेती काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जैविक शेती केंद्राचे क्षेत्रीय शास्त्रज्ञ डॉ. व्ही. वाय. देवघरे यांनी केले.संसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथे जैविक शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. केंद्र शासनाच्या जैविक शेती केंद्राच्या वतीने आयोजित या एक दिवसीय कार्यशाळेत सेंद्रीय शेती, कीड नियंत्रण, खत प्रमाणीकरणाची पद्धत, खतांचे नियोजन आदी विषयांवर शेतकऱ्यांना जैविक शेतीची उपयुक्तताबाबत डॉ. देवघरे व चमूद्वारा विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. सोबतच सहभागी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेत गावातील अनेक शेतकरी बांधवांनी उपस्थिती दर्शविली. (वार्ताहर)