शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

महाराष्ट्राचे नुसते खांब, वीज पुरवठा मात्र आंध्रातून

By admin | Updated: February 7, 2015 00:29 IST

महाराष्ट्र-आंध्र प्रदेश सीमेवरील वादग्रस्त चौदा गावांत अनेक समस्या आजही जैसे थे आहेत. एकमेकांकडे बोट दाखवणारे हे दोन्ही राज्य या गावांच्या विकासाची हमी अजूनही घेतलेली नाही.

संघरक्षित तावाडे  जिवतीमहाराष्ट्र-आंध्र प्रदेश सीमेवरील वादग्रस्त चौदा गावांत अनेक समस्या आजही जैसे थे आहेत. एकमेकांकडे बोट दाखवणारे हे दोन्ही राज्य या गावांच्या विकासाची हमी अजूनही घेतलेली नाही. काही सोयी महाराष्ट्र शासन तर काही सुविधा आंध्र शासन देत आहे. असे कुठपर्यंत चालणार असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.सीमेवरील चौदा गावांसाठी पूर्वीपासूनच आंध्राचे स्वस्त धान्य रेशन कार्ड होते. पण आंध्र प्रदेश मधून तेलंगाणा राज्य वेगळे झाल्यामुळे हे चौदा गाव तेलंगाणा राज्यात आले आहेत. त्यामुळे तेलंगाणा राज्याकडून या गावातील प्रत्येक कुटुंबाला नवीन रेशन कार्ड मिळाले आहेत. एक रुपया प्रति किलो तांदूळ, तेही एका व्यक्तीला सहा किलो एवढे स्वस्त धान्य या राज्याकडून मिळणार आहे.वीजेच्या बाबतीत महाराष्ट्राकडून अजूनही काही गावांत वीज पोहचलीच नाही. केवळ विजेचे खांबच गेल्या तीन वर्षापासून येथे उभे आहेत. भोलापठार, लेंडीगुडा, पद्मावती इंदिरानगर, येसापूर , अंतापूर, कामतगुडा, नारायनगुडा या गावात आंध्राची वीज प्रकाश देत असताना या प्रकाशात महाराष्ट्राचे खांब उभे राहून काय काम, असा प्रश्न नागरिक करत आहेत. गेल्या दोन महिन्यापासून तेलंगाना राज्यातून वीज पुरवठा बंद आहे. गावात अंधार आहे. पण याकडे ना तेलंगानाचे लक्ष ना महाराष्ट्र राज्याचे लक्ष आहे. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.