शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

खेड्यांचा विकास झाला, तरच देशाचा विकास - कुलगुरू डॉ. शरद गडाख

By राजेश मडावी | Updated: June 19, 2023 16:31 IST

कृषी विज्ञान केंद्रातर्फे नाचनभट्टी येथे शेतकरी सुसंवाद

चंद्रपूर : शेतकऱ्यांचा विकास झाला, तर खेड्यांचा विकास होईल व खेड्यांचा विकास झाला तरी देशाचा विकास होईल, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले. शनिवारी कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाहीतर्फे आदर्श गाव नाचनभट्टी येथे शेतकरी सुसंवाद कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

प्रमुख मार्गदर्शक विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे, प्रमुख उपस्थिती नाचणभट्टीच्या सरपंच विद्या खोब्रागडे, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रीती हिरळकर, डॉ. विनोद नागदेवते, मच्छिंद्र रामटेके, डॉ. जी. आर. शामकुवर, डॉ. व्ही. एन. सिडाम, डॉ. एस. एन. लोखंडे, डॉ. व्ही. वाय, जगदाळे, कु. एस. आर. वेलादी, संजय कोसुरकर उपस्थित होते.

नाचनभट्टी येथील कृषी व कृषी संलग्न परिस्थितीचा अहवाल सादर केला. डॉ. उंदिरवाडे यांनी विद्यापीठ अकोलाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या तीन उपक्रमांबद्दल मार्गदर्शन केले. मच्छिंद्र रामटेके यांनी आदर्श गाव योजनेबद्दल मनोगत व्यक्त केले. प्रीती हिरळकर यांनी आत्मा कार्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. प्रास्ताविक डॉ. व्ही. जी. नागदेवते, संचालन डॉ. व्ही. एन. सिडाम यांनी केले, डॉ. एस. एन. लोखंडे यांनी आभार मानले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रuniversityविद्यापीठchandrapur-acचंद्रपूर