शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

चुकीचे सर्व्हेक्षण रद्द करून पात्र व्यक्तींनाच मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:56 IST

किन्ही येथील पूरग्रस्तांची मागणी : उपविभागीय अधिकाºयांना निवेदन ब्रह्मपुरी : वैनगंगा नदीच्या महापूराने तालुक्यातील किन्ही गाव तसेच शेती ...

किन्ही येथील पूरग्रस्तांची मागणी : उपविभागीय अधिकाºयांना निवेदन

ब्रह्मपुरी : वैनगंगा नदीच्या महापूराने तालुक्यातील किन्ही गाव तसेच शेती पूर्णत: जलमय झाले होते. ८० घरे जमीनदोस्त तर शेकडो हेक्टर जमिनीवरील पिके नेस्तनाबूत झाले. तयामुळे यापूर्वीचे चुकीचे सर्वेक्षण रद्द करून नव्या सर्वेक्षणानुसार पात्र व्यक्तींनाच शासकीय मदत देण्याची मागणी किन्ही येथील नागरिकांनी उपविभागीय अधिकाºयांकडे निवेदनातून केली आहे.

गोसेखुर्द नहराची पाळ फुटल्याने अनेक शेतकºयांच्या शेतीचे वाळवंटात रुपांतर झाले. पूर ओसरल्यानंतर शासनाने चार दिवसात तलाठी, ग्रामसेवक व शासकीय कर्मचाºयांच्या माध्यमातून सर्व्हेक्षण पूर्ण केल. परंतु बरेच दिवस उलटले तरीसुद्धा ग्रामपंचायत कार्यालयात लाभार्थ्यांची यादी प्रकाशित झाली नाही. पूरग्रस्तांची मागणी लक्षात घेऊन ४ डिसेंबरला ग्रामपंचायत कार्यालयात यादी लावण्यात आली. यादीत ज्यांचे नुकसान झाले त्यांची नावे वगळून चुकीची नावे पूरग्रस्तांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले, असा आरोप नागरिकांनी केला. जे व्यक्ती पूरपीडित नाही त्यांची नावे यादीत कशी आली, असा प्रश्न निवेदनातून विचारला आहे.

नुकसानग्रस्तांमध्ये संताप

नुकसान झालेल्या शेतकºयांची नावे वगळण्यात आल्याने अधिकारी व कर्मचाºयांच्या कार्यशैलीविरूद्ध गावकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाने चौकशी करून खºया पूरग्रस्त लाभार्थ्यांना भरपाई द्यावी व चुकीचे सर्वेक्षण करणाºया कर्मचाºयांवर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकाºयांकडे केली आहे.