शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

चुकीचे सर्व्हेक्षण रद्द करून पात्र व्यक्तींनाच मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:56 IST

किन्ही येथील पूरग्रस्तांची मागणी : उपविभागीय अधिकाºयांना निवेदन ब्रह्मपुरी : वैनगंगा नदीच्या महापूराने तालुक्यातील किन्ही गाव तसेच शेती ...

किन्ही येथील पूरग्रस्तांची मागणी : उपविभागीय अधिकाºयांना निवेदन

ब्रह्मपुरी : वैनगंगा नदीच्या महापूराने तालुक्यातील किन्ही गाव तसेच शेती पूर्णत: जलमय झाले होते. ८० घरे जमीनदोस्त तर शेकडो हेक्टर जमिनीवरील पिके नेस्तनाबूत झाले. तयामुळे यापूर्वीचे चुकीचे सर्वेक्षण रद्द करून नव्या सर्वेक्षणानुसार पात्र व्यक्तींनाच शासकीय मदत देण्याची मागणी किन्ही येथील नागरिकांनी उपविभागीय अधिकाºयांकडे निवेदनातून केली आहे.

गोसेखुर्द नहराची पाळ फुटल्याने अनेक शेतकºयांच्या शेतीचे वाळवंटात रुपांतर झाले. पूर ओसरल्यानंतर शासनाने चार दिवसात तलाठी, ग्रामसेवक व शासकीय कर्मचाºयांच्या माध्यमातून सर्व्हेक्षण पूर्ण केल. परंतु बरेच दिवस उलटले तरीसुद्धा ग्रामपंचायत कार्यालयात लाभार्थ्यांची यादी प्रकाशित झाली नाही. पूरग्रस्तांची मागणी लक्षात घेऊन ४ डिसेंबरला ग्रामपंचायत कार्यालयात यादी लावण्यात आली. यादीत ज्यांचे नुकसान झाले त्यांची नावे वगळून चुकीची नावे पूरग्रस्तांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले, असा आरोप नागरिकांनी केला. जे व्यक्ती पूरपीडित नाही त्यांची नावे यादीत कशी आली, असा प्रश्न निवेदनातून विचारला आहे.

नुकसानग्रस्तांमध्ये संताप

नुकसान झालेल्या शेतकºयांची नावे वगळण्यात आल्याने अधिकारी व कर्मचाºयांच्या कार्यशैलीविरूद्ध गावकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाने चौकशी करून खºया पूरग्रस्त लाभार्थ्यांना भरपाई द्यावी व चुकीचे सर्वेक्षण करणाºया कर्मचाºयांवर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकाºयांकडे केली आहे.