शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

शंभर वर्षांचा ‘तो’ पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:22 IST

राजुरा लगतच्या वर्धा नदीवरील चेन्नई - दिल्ली मार्गावरील रेल्वे पुलाला जवळपास शंभर वर्ष पूर्ण होत आहे.

ठळक मुद्देनवीन पुलाची गरज : हंसराज अहीर यांनी रेल्वेमंत्रालयाचे लक्ष वेधले

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : राजुरा लगतच्या वर्धा नदीवरील चेन्नई - दिल्ली मार्गावरील रेल्वे पुलाला जवळपास शंभर वर्ष पूर्ण होत आहे. या ब्रिटीशकालीन रेल्वे पुलामुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी रेल्वे मंत्रालयाला पत्र पाठवून लक्ष वेधल्यामुळे लवकरच रेल्वे प्रशासन नवीन पुलाच्या दिशेने पाऊल उचलण्याची शक्यता आहे.ब्रिटीश राजवटीत हा पूल तयार आला असून भारताच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल वर्षभराने याच पुलावरुन सैनिक पाठवून राजुरा तालुका निजामांच्या राजवटीमधून मुक्त केला. एकाच पिल्लरवर हा पूल तयार करण्यात आला असून अनेक ठिकाणी भेगा पडल्यामुळे यावर करोडो रुपये खर्च करुन डागडूजी करण्यात आली. रेल्वेचे डब्बे वाढले, वेग वाढला. मागील शंभर वर्षापासून निरंतरपणे दररोज अनेक रेल्वेगाड्या जात असतात. अतिशय कमी वेगात या पुलावरुन गाड्या चालविण्याचे निर्देश रेल्वे मंत्रालयाने दिले आहे. या मार्गावर चेन्नई - दिल्ली मार्गावरील सर्वच प्रमुख गाड्या धावत असून रेल्वेपुलाजवळील पिल्लर लगतचे दगड बरोबर नसून नट-बोल्ट जंगलेले आहे. या पुलावरुन ये-जा करणाºया १२० च्या जवळपास प्रवासी रेल्वे गाड्या धावत असून ७५ मालगाड्या धावतात. चेन्नई- दिल्ली मार्गावरील सर्व गाड्या जुन्याच रेल्वे पुलावरुन धावत असल्यामुळे केव्हा अपघात घडून येईल, याची शक्यता नाकारता येत नाही. जवळच बल्लारपूर रेल्वे जंक्शन असून शेकडो गाड्यामधील रेल्वे प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करीत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. या धोकादायक पुलाचे काम तातडीने हाती घेण्याबाबत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रेल्वे मंत्रालयाचे लक्ष वेधले आहे. याबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.