शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

शंभर वर्षांचा ‘तो’ पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:22 IST

राजुरा लगतच्या वर्धा नदीवरील चेन्नई - दिल्ली मार्गावरील रेल्वे पुलाला जवळपास शंभर वर्ष पूर्ण होत आहे.

ठळक मुद्देनवीन पुलाची गरज : हंसराज अहीर यांनी रेल्वेमंत्रालयाचे लक्ष वेधले

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : राजुरा लगतच्या वर्धा नदीवरील चेन्नई - दिल्ली मार्गावरील रेल्वे पुलाला जवळपास शंभर वर्ष पूर्ण होत आहे. या ब्रिटीशकालीन रेल्वे पुलामुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी रेल्वे मंत्रालयाला पत्र पाठवून लक्ष वेधल्यामुळे लवकरच रेल्वे प्रशासन नवीन पुलाच्या दिशेने पाऊल उचलण्याची शक्यता आहे.ब्रिटीश राजवटीत हा पूल तयार आला असून भारताच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल वर्षभराने याच पुलावरुन सैनिक पाठवून राजुरा तालुका निजामांच्या राजवटीमधून मुक्त केला. एकाच पिल्लरवर हा पूल तयार करण्यात आला असून अनेक ठिकाणी भेगा पडल्यामुळे यावर करोडो रुपये खर्च करुन डागडूजी करण्यात आली. रेल्वेचे डब्बे वाढले, वेग वाढला. मागील शंभर वर्षापासून निरंतरपणे दररोज अनेक रेल्वेगाड्या जात असतात. अतिशय कमी वेगात या पुलावरुन गाड्या चालविण्याचे निर्देश रेल्वे मंत्रालयाने दिले आहे. या मार्गावर चेन्नई - दिल्ली मार्गावरील सर्वच प्रमुख गाड्या धावत असून रेल्वेपुलाजवळील पिल्लर लगतचे दगड बरोबर नसून नट-बोल्ट जंगलेले आहे. या पुलावरुन ये-जा करणाºया १२० च्या जवळपास प्रवासी रेल्वे गाड्या धावत असून ७५ मालगाड्या धावतात. चेन्नई- दिल्ली मार्गावरील सर्व गाड्या जुन्याच रेल्वे पुलावरुन धावत असल्यामुळे केव्हा अपघात घडून येईल, याची शक्यता नाकारता येत नाही. जवळच बल्लारपूर रेल्वे जंक्शन असून शेकडो गाड्यामधील रेल्वे प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करीत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. या धोकादायक पुलाचे काम तातडीने हाती घेण्याबाबत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रेल्वे मंत्रालयाचे लक्ष वेधले आहे. याबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.