शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

एक दिवस शेतकऱ्यांसाठी, शेतकरी पुत्र करणार उपोषण

By साईनाथ कुचनकार | Updated: March 18, 2024 17:27 IST

उपोषण करण्याचे आवाहन, १९ मार्च १९८६ रोजी विदर्भात पहिली शेतकरी आत्महत्या.

साईनाथ कुचनकार, चंद्रपूर : दि. १९ मार्च १९८६ रोजी साहेबराव करपे पाटील या यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाणच्या शेतकऱ्याने आपल्या कुटुंबासह आत्महत्या केली. ही विदर्भातील पहिली शेतकरी आत्महत्या होती. त्यानंतर आजवर हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकार बदलले पण आजही शेतकऱ्याचे मरण थांबले नाही. सर्वांचा अन्नदाता असलेला शेतकरीच आज उपाशी मरत आहे. त्याच्यासाठी मंगळवार, दि.१९ मार्च रोजी आपापल्या घरी किमान एक दिवस अन्नत्याग करून शेतकऱ्यासाठी उपवास करण्याचे आवाहन, अन्नदाता एकता मंंच, पाथ फाउंडेशनसह विविध गावांतील सरपंच, उपसरपंचांसह संस्था, संघटनांनी केले आहे.

आपल्या आत्महत्येने बदल होईल, असे साहेबरावांना वाटत होते; पण तसे आजपर्यंत काही घडले नाही. उलट शेतकरी आत्महत्यांच्या साखळीने महाराष्ट्र आजही ग्रासलेला आहे. आपणही शेतकरीपुत्र आहोत, तीच व्यथा घेऊन १९ तारखेला एक दिवस उपोषण करून शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून एक दिवस उपोषण करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते डॉ. चेतन खुटेमाटे, पाथ फाउंडेशन अध्यक्ष ॲड. दीपक चटप, अन्नदाता एकता मंचचे अध्यक्ष संदीप कुटेमाटे, संस्थापक अनुप कुटेमाटे, उपसरपंच सुनील मोरे, सरपंच महेंद्र भोयर, सरपंच सविता जमदाडे, मोहन दर्वे, अमोल क्षीरसागर, पंढरी कुटेमाटे, धनराज भोयर, अभिषेक भोयर, वैभव भोयर, प्रवीण आवारी, विनोद ठोंबरे, विजय मत्ते, योगेश मत्ते, योगेश कुटेमाटे, अक्षय कुटेमाटे, पंकज कावळे, गौरव नांदे, जयेश डाखरे, वैभव चौधरी या किसान पुत्रांनी केली आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरFarmer strikeशेतकरी संप