शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

एक दिवस शेतकऱ्यांसाठी, शेतकरी पुत्र करणार उपोषण

By साईनाथ कुचनकार | Updated: March 18, 2024 17:27 IST

उपोषण करण्याचे आवाहन, १९ मार्च १९८६ रोजी विदर्भात पहिली शेतकरी आत्महत्या.

साईनाथ कुचनकार, चंद्रपूर : दि. १९ मार्च १९८६ रोजी साहेबराव करपे पाटील या यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाणच्या शेतकऱ्याने आपल्या कुटुंबासह आत्महत्या केली. ही विदर्भातील पहिली शेतकरी आत्महत्या होती. त्यानंतर आजवर हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकार बदलले पण आजही शेतकऱ्याचे मरण थांबले नाही. सर्वांचा अन्नदाता असलेला शेतकरीच आज उपाशी मरत आहे. त्याच्यासाठी मंगळवार, दि.१९ मार्च रोजी आपापल्या घरी किमान एक दिवस अन्नत्याग करून शेतकऱ्यासाठी उपवास करण्याचे आवाहन, अन्नदाता एकता मंंच, पाथ फाउंडेशनसह विविध गावांतील सरपंच, उपसरपंचांसह संस्था, संघटनांनी केले आहे.

आपल्या आत्महत्येने बदल होईल, असे साहेबरावांना वाटत होते; पण तसे आजपर्यंत काही घडले नाही. उलट शेतकरी आत्महत्यांच्या साखळीने महाराष्ट्र आजही ग्रासलेला आहे. आपणही शेतकरीपुत्र आहोत, तीच व्यथा घेऊन १९ तारखेला एक दिवस उपोषण करून शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून एक दिवस उपोषण करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते डॉ. चेतन खुटेमाटे, पाथ फाउंडेशन अध्यक्ष ॲड. दीपक चटप, अन्नदाता एकता मंचचे अध्यक्ष संदीप कुटेमाटे, संस्थापक अनुप कुटेमाटे, उपसरपंच सुनील मोरे, सरपंच महेंद्र भोयर, सरपंच सविता जमदाडे, मोहन दर्वे, अमोल क्षीरसागर, पंढरी कुटेमाटे, धनराज भोयर, अभिषेक भोयर, वैभव भोयर, प्रवीण आवारी, विनोद ठोंबरे, विजय मत्ते, योगेश मत्ते, योगेश कुटेमाटे, अक्षय कुटेमाटे, पंकज कावळे, गौरव नांदे, जयेश डाखरे, वैभव चौधरी या किसान पुत्रांनी केली आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरFarmer strikeशेतकरी संप