शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अधिकारी, कर्मचारी आणि सरकार यांनी समन्वयातून कार्य करावे : अहीर

By admin | Updated: January 13, 2016 01:21 IST

देशाचा विकास हा कर्मचाऱ्यांच्यावरही तेवढाच अवलंबून आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सरकारच्या समन्वयातून कामे करावी, ...

चंद्रपूर : देशाचा विकास हा कर्मचाऱ्यांच्यावरही तेवढाच अवलंबून आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सरकारच्या समन्वयातून कामे करावी, असे प्रतिपादन ना. हंसराज अहीर यांनी केले.ना. हंसराज अहीर यांच्या खासदार निधीतून साकारलेल्या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, चंद्रपूरच्या वास्तूचे उद्घाटन शनिवारी जटपूरा गेट सिटी बाजारच्या बाजूला पार पडले.उद्घाटक म्हणून केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर होते. अध्यक्ष म्हणून आ. नाना शामकुळे, तसेच प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विधितज्ज्ञ अ‍ॅड. विजय मोगरे, सुधाकर रेशिमवाले, कर्मचारी मध्यवर्ती संघटनाचे अध्यक्ष दीपक जेऊरकर, रमेश पिंपळशेंडे यांची उपस्थिती होती. यशस्वीसाठी सूर्यभान झाडे, सुमेध लोखंडे, महेश पानसे, रमेश कासुलकर, राजेश लक्कावार, राजेश पिंपळकर, संतोष अतकारे, अनिल मत्ते, राजू धांडे, आम्रपाली सोरते यांनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)