शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन नव्हे, तर संगणीकृत

By admin | Updated: July 5, 2015 00:48 IST

जिल्ह्यात येत्या ४ आॅगस्टला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आॅनलाईन नामांकन भरण्याची चर्चा वेगात असली ...

ग्रामपंचायत निवडणूक नामांकननिकालानंतर मिरवणुकी काढण्यावर बंदीनामांकनासाठी तहसील कार्यालयात मदतनिसाची व्यवस्थातालुकास्तरावर प्रथमच निवडणूक निरीक्षकांची नियुक्तीचंद्रपूर : जिल्ह्यात येत्या ४ आॅगस्टला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आॅनलाईन नामांकन भरण्याची चर्चा वेगात असली तरी, तसे करण्याची आवश्यक्ता नसल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज आॅनलाईन भरण्याची गरज नसून उमेदवारांसाठी संगणीकृत उमेदवारी अर्ज असणार आहेत. त्यासाठी ँ३३स्र://स्रंल्लूँं८ं३ी’ीू३्रङ्मल्ल.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर नामनिर्देशन भरण्याची सुविधा आहे. भरलेल्या अर्जाचे प्रिंटआऊट संबंधित उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिका-याकडे सादर करावयाचे आहे.जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अजय रामटेके उपस्थित होते.या संदर्भात माहिती देताना डॉ. म्हैसेकर म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी संगणकीकृत अर्ज भरण्याची सुविधा संग्राम केंद्र व महाआॅनलाईन या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. ग्रामीण जनतेला संगणकीय प्रणालीचा अनुभव नसल्याने तहसिल कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मदतनीस ठेवण्यात येणार आहे. मात्र मदतनीसाकडून अर्ज भरुन घेतल्यानंतर तो स्वाक्षरी करण्यापूर्वी बरोबर असल्याची खात्री करुन घ्यावी. नामर्निदेशनपत्रातील सर्व रकाणे भरणे अनिवार्य आहे.जिल्ह्यातील ६२८ ग्रामपंचायतींच्या २ हजार ६८ वार्डसाठी ४ आॅगस्टला निवडणूक होत आहे. यासाठी ९ लाख १६ हजार ४६१ मतदारांची नोंद झाली आहे. मतदानाच्या दिवशी पाऊस येण्याची शक्यता गृहीत धरून मतदान केंद्रांसमोर शेड उभारले जाणार आहे. मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांनाच मतदान करता येणार आहे. त्यासाठी मतदारांनी आपली नावे यादीत आहेत अथवा नाहीत, याची खात्री करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. मतदानासाठी निर्धारित १७ ओळखपत्रापैकी कुठलेही ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येईल. (जिल्हा प्रतिनिधी)थकबाकीदार नसावानामर्निदेशनपत्रासोबत कुठलीही थकबाकी नसल्याचे पुरावे जोडणे आवश्यक आहे. परंतु मालमत्ता कराची थकबाकी असल्यास त्याला सुट देण्यात आली आहे. उमेदवारांनी खचार्चा रोजचा हिशेब दुसऱ्या दिवशी दोन वाजेपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. प्रवगर्वतून नामांकन भरणाऱ्या उमेदवारांना अर्जासोबतच जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. मात्र जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज केला असल्यास त्याचा पुरावा व सहा महिण्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणार असल्याचे प्रतिज्ञापत्र जोडणे बंधनकारक आहे. मिरवणुकीवर बंदीनिकालानंतर विजयी उमेदवारांच्या मिरवणुका काढण्यावर प्रशासनाने बंदी घातली आहे. यासाठी कुठेही परवानगी दिली जाणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले. संवेदनशिल मतदान केद्रांच्या याद्या तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या आहेत.