शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
6
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
7
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
8
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
9
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
10
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
11
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
12
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
13
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
14
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
15
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
16
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
17
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
18
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
19
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
20
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा

नऊ हजार रूग्णांनी घेतला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:03 IST

१४ दिवसांपूर्वी बल्लारपुरात नागरिकांच्या सेवेत दाखल झालेल्या फिरत्या रूग्णालयाचा नऊ हजार ६४१ लोकांनी लाभ घेतला आहे. राज्य शासन, महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा फायनान्स व इम्पॅक्टच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची सांगता १९ डिसेंबरला होणार आहे.

ठळक मुद्देफिरते रुग्णालय : १९ डिसेंबरला रवाना होणार लाईफ लाईन एक्स्प्रेस

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : १४ दिवसांपूर्वी बल्लारपुरात नागरिकांच्या सेवेत दाखल झालेल्या फिरत्या रूग्णालयाचा नऊ हजार ६४१ लोकांनी लाभ घेतला आहे. राज्य शासन, महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा फायनान्स व इम्पॅक्टच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची सांगता १९ डिसेंबरला होणार आहे. जगात लाईफ लाईन एक्स्प्रेस म्हणून प्रसिध्द असलेली ही गाडी १९ डिसेंबरला चंद्रपूर जिल्हावासियांचा निरोप घेणार आहे, अशी माहिती संयुक्त माहिती उपप्रकल्प अधिकारी अनिल प्रेमसागर यांनी दिली.इम्पॅक्ट या अशासकीय संस्थेचे पदाधिकारी सुरुवातीला गावोगावी जावून लोकांना वैद्यकीय सेवा देत होते. परंतु नंतर ग्रामीण भागातील जनतेपर्यंत रूग्णालय पोहचविण्यासाठी १६ जुलै १९९१ ला लाईफ लाईन एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. भारतीय रेल्वेच्या मदतीने आतापर्यंत १८६ प्रकल्प राबविण्यात आले. बल्लारपुरात ही एक्स्प्रेस पोहचल्यानंतर हजारो रूग्णांनी हजेरी लावली. यातील बºयाच रूग्णांवर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली. एकूण नऊ हजार ६४१ रूग्णांची नोंद या १४ दिवसात झाली आहे. ५८४ रूग्णांच्या डोळयांवर शस्त्रक्रिया करण्यात येवून दोन हजार ९४ रूग्णांना चष्मेवाटप करण्यात आले. नाक, कान, घसा संदर्भात तक्रारी असलेले एक हजार १५० रूग्ण येथे आले. त्यातील ८२ गरजू रूग्णांवर तर २९२ रूग्णांच्या कानावर शस्त्रक्रिया करण्यात आली.ना. मुनगंटीवारांचे नियोजन कौतुकास्पदइम्पॅक्टने आतापर्यंत १९ राज्यातील किमान १५० जिल्हयात फिरते रूग्णालय नेले आणि किमान १० लाख रूग्णांनी याचा लाभ घेतला. बºयाचवेळा कुतुहलामुळे या रूग्णालयाला पाचारण करण्यात येते आणि नंतर सर्वांची तारांबळ उडते. एक्स्प्रेस आली की नंतर आयोजकातील बरेच लोक पसार होतात. हा अनुभव आहे. परंतु बल्लारपुरात तसे झाले नाही. तालुकास्थानी ही गाडी असताना कल्पनेपलिकडील संख्या गाठता आली. राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या नियोजनामुळे ते शक्य होऊ शकले. कोणताही त्रास येथे प्रकल्प चालविताना झाला नाही, अशी प्रतिक्रिया इम्पॅक्टचे उपप्रकल्प प्रमुख अनिल प्रेमसागर यांनी दिली.