शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

नीरव मोदी मनरेगाचा पैसा घेऊन पळाले, राहुल गांधी यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 06:11 IST

नीरव मोदी व मेहुल चोक्सी हे दोघे नरेंद्र मोदींचे चांगले मित्र आहेत. हे दोघेही मनरेगा योजनेचा एका वर्षा$चा पैसा घेऊन पळाले, असा थेट आरोप काँग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी बुधवारी येथे केला.

- राजेश भोजेकर/ घनश्याम नवघडे नांदेड (जि.चंद्रपूर) : नीरव मोदी व मेहुल चोक्सी हे दोघे नरेंद्र मोदींचे चांगले मित्र आहेत. हे दोघेही मनरेगा योजनेचा एका वर्षा$चा पैसा घेऊन पळाले, असा थेट आरोप काँग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी बुधवारी येथे केला.एचएमटी तांदळाचे जनक, कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी राहुल गांधी नागभीड तालुक्यातील नांदेड या गावी आले होते. यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, मोदी सरकार गरिबांच्या खिशातून पैसे काढून श्रीमंतांना देत आहे. पंतप्रधान मोदींनी नीरव मोदीला ३५ हजार कोटी दिले. यातील पाच कोटी दादाजी खोब्रागडे यांच्यासारख्या संशोधक शेतकºयांना दिले असते तर मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती झाली असती, असा टोला त्यांनी लागावला. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास आम्ही तो पैसा नक्कीच शेतकºयांच्या खिशात टाकू, असे आश्वासनही त्यांनी दिले.राहुल म्हणाले, गरिबांबद्दल कळवळा आहे म्हणूनच येथे आलो. आमचे सरकार सत्तेवर येताच पंजाब, कर्नाटकमधील शेतकºयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. पण केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्तेवर असलेले सरकार उद्योगपतींचे सरकार आहे. ते शेतकºयांचे कर्ज माफ करणार नाही. मोदींचे मार्केटिंग १५-२० उद्योगपती करतात. या लोकांना मोदींनी सांगितले होते की, सत्तेवर आलो तर मी तुम्हाला कर्जमुक्त करेल. त्याप्रमाणे ते वागत आहेत, अशी टिकाही त्यांनी केली.काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अशोक गहलोत, प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष विजय वडेट्टीवार, माजी खासदार नाना पटोले आदी उपस्थित होते.खोब्रागडे कुटुंबीयांशी साधला हृद्य संवादराहुल गांधी यांनी दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. दादाजींनी तांदळाच्या नवनवीन वाणाच्या संशोधनासाठी आपले अख्खे आयुष्य वेचले. पण त्यांचे कुटुंबीय हलाखीचे जीवन जगत असल्याचे पाहून ते भावूक झाले होते.दादाजींचा मुलगा मित्रजीत यांनी दादाजींचे संशोधन कार्य पुढे नेण्यासाठी शंभर एकर शेती, शेतकºयांना सिंचनाची सोय व्हावी, दादाजींना मरणोपरांत भारतरत्न मिळावा, ही इच्छा बोलून दाखविली. त्यावर आ. विजय वडेट्टीवार यांनी अडीच लाखांचा धनादेश दिला, तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाच लाखांचा धनादेश पोहचता करण्याची ग्वाही दिली. माजी खासदार नरेश पुगलिया यांनी एक लाख रुपये व कुटुंबातील एकाला नोकरी देऊ असे सांगितले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस