शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
4
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
5
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
6
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
7
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
8
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
9
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
10
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
11
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
12
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
13
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
14
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
15
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
16
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
17
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
18
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
19
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
20
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस

महागाईच्या काळात सामूहिक विवाह सोहळे काळाजी गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 05:00 IST

मुस्लिम एज्युकेशन (ईसीएआरटीएस) च्या वतीने सामूहिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सामाजीक कार्यकर्त्या शाहीन शेख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर, जिल्हा परिषदेचे माझी समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, वरोरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष एहतेशाम अली आदींची मंचावर उपस्थिती होती.

ठळक मुद्देकिशोर जोरगेवार : मुस्लिम समाजातील २१ जोडपी विवाहबद्ध

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विवाह सोहळ्यासारख्या पवित्र बंधनालाही महागाईचा फटका बसला आहे. एकीकडे बेरोजगारी तर दुसरीकडे महागाई या दुहेरी पेचात अडकलेल्याना विवाह सोहळ्याचा खर्च आर्थिक संकटात टाकणारा आहे. यावर उपाय म्हणून गरिब, गरजूंनी सामूहिक विवाह सोहळ्याकडे पर्याय म्हणून पाहण्याची गरज असून असे आयोजन आता काळाजी गरज बनली असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.मुस्लिम एज्युकेशन (ईसीएआरटीएस) च्या वतीने सामूहिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सामाजीक कार्यकर्त्या शाहीन शेख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर, जिल्हा परिषदेचे माझी समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, वरोरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष एहतेशाम अली आदींची मंचावर उपस्थिती होती.यावेळी पुुढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले, काळाची गरज ओळखून तुकडोजी महाराजांनी सामूहिक विवाह सोहळयाची संकल्पना ग्रामगीतेतून मांडली होती. त्यांच्या या संकल्पनेला एकरुप होऊन असे आयोजन करण्याची गरज आहे. खरे तर, अनेक सेवाभावी संस्थांकडून सामूहिक विवाह सोहळयांचे आयोजन केल्या जात आहे. मात्र यात विवाहबध्द होणाऱ्या जोडप्यांची संख्या कमी असते. त्यामुळे समाजानेही आता कोणताही संकोच मनात न बाळगत अशा आयोजनात सहभाग घेतला पाहिजे, असेही जोरगेवार म्हणाले.मुस्लीम महिलांचेही सामाजिक कार्यात योगदान- शाहीन शेखमुस्लिम समाजाच्या महिला आता सामाजिक क्षेत्रात समोर येत आहे. महिलांनी समाजाच्या महिलांचा संसार थाठण्यासाठी केलेले सामूहिक विवाह सोहळयाचे आयोजन हे ऐतिहासिक असून पुढे संस्थेच्या वतीने असे आयोजन केल्या जाणार असल्याचे प्रतिपादन मुस्लिम एज्युकेशन (ईसीएआरटीएस) च्या अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्या शाहीन शेख यांनी केले. या संस्थेत महिला कार्यरत असून हे या संस्थेचे दुसरे आयोजन आहे. मागच्या वर्षी झालेल्या सामूहि क विवाह सोहळयात समाजाच्या ११ जोडप्यांचा विवाह संस्थेच्या वतीने विवाह करण्यात आला होता. यंदा २१ नवे जोडपी विवाह बंधनात बांधल्या गेली आहे, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Socialसामाजिक