शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

नगरपालिकेवर धडकला राष्ट्रवादीचा मोर्चा

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गडचांदुरातील विविध समस्यांकडे लक्ष वेधण्याकरिता शनिवारी नगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला.

नगराध्यक्षांना निवेदन : २७ समस्यांकडे वेधले लक्षगडचांदूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गडचांदुरातील विविध समस्यांकडे लक्ष वेधण्याकरिता शनिवारी नगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. दरम्यान नगराध्यक्ष विद्या कांबळे यांना गडचांदुरातील २७ समस्यांचे निवेदन देण्यात आले.या मोचार्चे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य अरुण निमजे यांच्या मार्गदर्शनात नगर परिषदेतील विरोधी पक्षाचे गटनेते निलेश ताजणे व शहर अध्यक्ष अरुण डोहे यांनी केले. मोर्चात नगरसेवक शेख हापीज अब्दुल गणी, शरद जोगी, कल्पना निमजे, सुरेखा गोरे, विजयालक्ष्मी डोहे, शांताबाई मोतेवाड आदींचा सहभाग होता. गडचांदुरात अनेक समस्या असून नगरपरिषद त्याकडे दुर्लक्ष करतात. सदर समस्या त्वरित सोडवाव्या, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)राजकीय नैराश्यातून मोर्चा - सचिन भोयर राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चाचे आयोजन करून २७ समस्या मांडल्या आहेत. निवेदनात अशाच समस्या मांडल्या, ज्या येत्या ३-४ महिन्यात सुटणार आहे. शहरात जोरदार कामे सुरू असून विरोधकांना पचनी पडत नसल्याचे दिसते. राष्ट्रवादीने मोर्चा काढल्यामुळे ही कामे झाली म्हणून कामांचे श्रेय घेण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचा आरोप शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा उपनगराध्यक्ष सचिन भोयर यांनी केला आहे. (वार्ताहर)