शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मूग, सोयाबीन खरेदी आॅनलाईन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 23:00 IST

खरीप हंगाम २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात नाफेडच्यावतीने मूग, उडीद व सोयाबिन खरेदीसाठी केंद्र शासनाच्या आधारभूत खरेदी कें्र सुरू करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप हंगाम २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात नाफेडच्यावतीने मूग, उडीद व सोयाबिन खरेदीसाठी केंद्र शासनाच्या आधारभूत खरेदी कें्र सुरू करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.मूगाची आधारभुत किंमत ६ हजार ९७५ तर उडीदचा दर ५ हजार ६०० रुपये आहे. या दोन्ही पिकांसाठी नोंदणी करण्याचा कालावधी २५ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर २०१८ आहे. सोयाबिनचा आधारभूत दर ३ हजार ३९९ असून १ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत नोंदणी करता येईल. सर्व खरेदी आॅनलाईन पध्दतीने होणार आहे. शेतकऱ्यांना ज्या तालुक्यात जमीन आहे त्याच तालुक्यातील खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणी करावी. नोंदणीचा प्रारंभीक कालावधी १५ दिवसांचा ठेवण्यात आला आहे. नोंदणीकरीता आधार कार्डची छायांकित प्रत व मूग, उडीद , सोयाबीन पिकांची नोंद असलेला सातबारा उतारा सादर करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी मोबाईल क्रमांक खरेदी केंद्रावर द्यावा. नोंदणी झालेल्या शेतकºयांना नोंदणी क्रमानुसार शेतमाल आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.